ब्लॉग

आदिनाथ कारखाना चालवण्यावर रोहित पवार ठाम

Rohit Pawar-Sharad Pawar

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नियमानुसार ‘बारामती ॲग्रो कंपनी’कडूनच चालवला जाणार आहे असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नियमानुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला चालवावयास मिळाला तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव…

निर्यात ८५ लाख टन होण्याचा इस्माचा अंदाज

sugar

चालू साखर हंगामात भारताची साखर निर्यात ८५ लाख टन होण्याची शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशने (इस्मा) (Indian Sugar Mills Association) सोमवारी (ता.४) साखर निर्यातीचा अंदाज जाहीर केला. देशातून आतापर्यंत ७२ लाख टन निर्यातीचे करार झाले असून मार्चअखेर ५६-५७ लाख…

जरंडेश्वर प्रकरणी सोमय्यांनी गाठले ईडी कार्यालय

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून या कारखान्याच्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं जात असून, हा कराखाना न्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.…

अद्याप ९० लाख टन ऊस शिल्लक

पुणे: राज्यात यंदा उसाचे (Sugarcane) विक्रमी गाळप करूनही अद्याप ९० लाख टन ऊस (Sugar) उभा आहे. शिल्लक उसाच्या गाळपासाठी (Sugarcane flour) मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर पाठविले जात असून, साखर आयुक्त शेखर गायकवाड सातत्याने नियोजनाचा आढावा घेत आहेत. गाळपासाठी कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक‘‘शिल्लक…

पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा

पुणे : वादळी वाऱ्यासह (gusty winds) पूर्वमोसमी पावसाने गुरुवारी (ता. ७) कोल्हापूर, सातारा, (Satara) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.या पावसाने(Rain) पपई, कलिंगड, कारले, दोडका, टोमॅटो,(Tomato) मिरची,…

खतांची कमतरता भासू देणार नाही

पुणे : राज्यात गेल्या तीन खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या खतांच्या (Fertilizer) वापरापेक्षाही जादा खत पुरवठा केंद्राने मंजूर केलेला आहे. दरम्यान, दोन लाख टनांचा संरक्षित खत साठा करण्याची तयारी राज्य शासन करीत असून, खताची (Fertilizer) कमतरता भासणार नाही. त्यामुळे खरिपाबाबत…

संपूर्ण गाळपाशिवाय कारखाने बंद करू नका : अजित पवार

Ajit Pawar

रिकव्हरी नुकसानभरपाई, वाहतूक अनुदान देणारबीड: सर्व ऊसगाळप (Sugarcane) झाल्याशिवाय कारखाने बंद करू नका. रिकव्हरीचे नुकसान भरून काढण्यासह वाहतूक अनुदान देण्यात येईल, कारखान्यांचे (Factory) नुकसान होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनेक अडचणी आहेत, उसाला तुरे फुटलेत. मात्र शेतकऱ्यांच्या…

कुजण्याच्या प्रक्रियेतून सेंद्रिय खत

सहज कुजणाऱ्या पदार्थांपासून अस्थिर कणरचना तयार होते, तर कुजण्यास(rot) जड असणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात स्थिर कणरचना तयार होते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पाण्यात स्थिर कणरचना करणे सर्वांत फायद्याचे आहे. सेंद्रिय पदार्थ (Organic matter) कुजतात आणि त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. उकिरड्यावर…

भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

sugarcane cutting

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. देशातील साखर कारखान्यांना साखरेच्या दरातील तेजीचा (Sugar Prices Rise) फायदा उठवता येईल. त्यांना आपल्याकडील शिल्लक साठा (Buffer stock Of Sugar) कमी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या…

राजकारण न करता उसाचं गाळप करा – धनंजय मुंडे

sugarcane

बीड: यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा टाकलाय. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखाने राजकारण न करता शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत नेला पाहिजे अशी भूमिका आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साखर कारखानदार प्रशासनातले अधिकारी यांच्या बैठकीत मांडली.…

महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानला टाकले

महाराष्ट्राने साखर उत्पादनामध्ये यंदाच्या हंगामात देशात सर्वोच्च उत्पादन घेतले असून सिंचन सुविधा वाढतील तसे शेतकरी या पिकाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. बदलत्या हवामानाचा फार मोठा फटका नगदी पिकांना बसत असल्याने हमखास चलन देणारे पीक म्हणून ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत…

परवानगीशिवाय कारखाने बंद करू नका : साखर आयुक्तांचे आदेश

साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करू नये. गाळप बंद करण्याबाबत 15 दिवस आधी प्रसारमाध्यमांतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्वसूचना द्यावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

Select Language »