Category राजकीय

… तर १७, १८ नोव्हेंबरला ऊस तोडणी बंद : धडक मोर्चाद्वारे राजू शेट्टी यांचा इशारा

Huge march of sugarcane farmers at Pune

पुणे : सध्याचा एफआरपी कायदा रद्द करा, यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पुण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडी सरकारनंतर आलेल्या सध्याच्या सरकारनेही शेतकरीविरोधी दोन जुने निर्णय रद्द केले नाहीत, अशी…

आयुक्तांचे फटाके अन्‌ हास्याचे भुईनळे

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

श्रीरामपूर : अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ सोहळा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेल्या ‘आतषबाजी’मुळे प्रचंड गाजला. त्यांच्या मिश्किल कोट्यांमुळे हास्याचे पंचरंगी भुईनळे जोरदार फुलले. आयुक्त गायकवाड यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत आलेले अनुभव अत्यंत खुमासदार शैलीत…

एफआरपी वाढवा, शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Farmers agitation in Karnataka

म्हैसुरू-ऊसासाठी रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) देण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी गुरुवारी म्हैसूर-उटी रोडवर निदर्शने केली आणि वाहतूक रोखली. केंद्राने जाहीर केलेल्या ₹3,050 च्या तुलनेत शेतकऱ्यांनी उसासाठी प्रति टन ₹3,500 ची FRP मागितली आहे. कर्नाटक ऊस उत्पादक संघटनेच्या नेतृत्वात…

बंगळुरूमध्ये एफआरपी बैठकीत राडा

Shankar Patil, Sugar Minister

बंगळुरू : कर्नाटकचे साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी शनिवारी बोलावलेल्या एफआरपी निश्चितीच्या मुद्यावरील बैठकीत जोरदार राडा झाला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार असल्याचे सांगून, एफआरपी निश्चित करण्याबाबत त्वरित निर्णय घेतला जाईल, असे आवश्वासन देत त्यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा…

काय आहे आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा वाद?

MLA Rohit Pawar

पुणे : साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच साखर आयुक्तालयाने जारी केले होते. मात्र बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड, (शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) या साखर कारखान्याने त्याआधीच गळीत हंगाम…

राजाराम कारखान्याचे तेराशे सभासद अखेर अपात्रच

sugar factory

कोल्हापूर – माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गटाची आणखी एक निर्णायक सरशी झाली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक गटाला झटका बसला आहे. कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला असून, सतेज…

नागवडे कारखान्याने साडेसात हजार शेतकऱ्यांना सभासद करावे

श्रीगोंदे येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने 7326 शेतकऱ्याना 15 दिवसांच्या आत सभासदत्व द्यावे, असा आदेश प्रादेशिक सहसंचालकानी दिला आहे. कारखान्याने एप्रिल २०२१ मध्ये ७३२६ शेतकऱ्यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी रुपये १० हजार १००…

अमित शाह यांच्यामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस : सीतारामण

बारामती : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी निर्णय घेतल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस आले, हे बारामतीत सांगताना मला आनंद होत आहे. भारत देश जगातील सर्वाधिक मोेठा साखर उत्पादक देश बनला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.…

उसाच्या रसापासून चविष्ट खीर

उसाचा रस – हे एक पेय आहे, जे देशभरात आवडते. हे अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले आहे. उसाचा रस हा अल्कधर्मी आहे आणि रोगप्रतिकारक-आरोग्य वाढविण्यात मदत करू शकतो. एवढेच नाही. त्यात इलेक्ट्रोलाइट्स देखील भरपूर…

ऊस रसाचे किती लाभ, पोषण तज्ज्ञ नमामी यांच्या शब्दात

उसाचा रस आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांनी युक्त आहे. उसाचा रस आपल्याला आतून लगेच ताजेतवाने करतो. तो गोड, रुचकर आणि आरोग्यदायी आहे. यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत आणि ते अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे. उसामध्ये प्रथिने, खनिजे…

Select Language »