… तर १७, १८ नोव्हेंबरला ऊस तोडणी बंद : धडक मोर्चाद्वारे राजू शेट्टी यांचा इशारा

पुणे : सध्याचा एफआरपी कायदा रद्द करा, यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पुण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडी सरकारनंतर आलेल्या सध्याच्या सरकारनेही शेतकरीविरोधी दोन जुने निर्णय रद्द केले नाहीत, अशी…