Category राजकीय

सहकारी साखर कारखान्यांची संख्या दोनशेवरून शंभरवर का – अमित शाह

Amit Shah at Pune

इथेनॉल धोरणामुळे ४० हजार कोटींचा शेतकऱ्यांना लाभ पुणे : ”इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे ४१ हजार ५०० कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले, असून त्यातील सुमारे ४० हजार ६०० कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती…

राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

Pratik Jayant Patil

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक जयंतराव पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ संचालकांची बिनविरोध झाली होती. स्व. राजारामबापू पाटील यांनी…

कुंभी-कासारी कारखाना चौथ्यांदा चंद्रदीप नरके यांच्याकडे

Kumbhi Kasari sugar elections

कोल्हापूर : कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार १५०० ते २००० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. यानंतर चंद्रदीप नरके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा हे यश…

गंगापूर कारखाना निवडणुकीत आ. बंब यांच्या पॅनेलचा पराभव

Prashant Bamb-Krushna Dongaonkar

गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचा पराभव करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला. बंब यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. गंगापूर तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू…

पुढील हंगामपासून वजनकाटे ऑनलाइन : राजू शेट्टी

Raju Shetti at sakhar sankul

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे ॲानलाईन करण्यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेसोबत पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात बैठक झाली. पुढील हंगामापासून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ॲानलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले, अशी माहिती…

‘काटामारी’वरून साखर आयुक्तांच्या कारखान्यांना कानपिचक्या

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

पुणे : येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांच्या ‘काटामारी’चा विषय काढून, कारखान्यांना कानपिचक्या दिल्या. साखर उद्योगाचे प्रतिनिधी व हरित ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञांची ‘ग्रीन एनर्जी बिझनेस मिट’ पुण्यात शुक्रवारी पार पडली. त्याचे उद्‌घाटन साखर आयुक्त गायकवाड…

वि. का. सेवा सोसायट्या बनणार ‘ॲग्री बिझनेस सोसायट्या’

devendra fadnavis in delhi

नवी दिल्ली : ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असलेल्या प्राथमिक सोसायट्यांना (वि. का. से. सो.) केंद्राचे बळ मिळणार असून, त्या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये रुपांतरित होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने…

हे साखर कारखाने कसे बंद पडतील हे पाहू : साखर आयुक्तांचा खणखणीत इशारा

Shekhar Gaikwad

आकांक्षा मानकर / शुगरटुडे SUGARTODAY MAGAZINE पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला फाटा देणारे राज्यातील काही साखर कारखाने कसे बंद होतील, हे पाहण्याची आमची जबाबदारी आहे, अशा शब्दांत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या कारखान्यांना सणसणीत इशारा दिला आहे. पुणे…

‘श्रीनाथ’चे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना डी. लिट. पदवी

Pandurang Raut, Chairman, Shrinath sugar- Birthday Special

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांना येथील ‘अजिंक्य डी वाय पाटील अभिमत विद्यापीठा’च्या वतीने डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही मानद पदवी देऊन, त्यांचा गौरव केला जाणार आहे. विद्यापीठाने याबाबतची घोषणा नुकतीच केली.…

चिमणीआडून मोठे राजकारण – रोहित पवार

MLA Rohit Pawar

सोलापूर : विमानसेवेला पर्याय असतानाही एकजण स्वत:च्या खासगी कारखान्यासाठी आणि दुसरा काडादी घराण्यासोबतचा जुना वाद ‘चिमणी’च्या आडून खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार पवार म्हणाले, काडादी घराण्याचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले…

Select Language »