Category राजकीय

बंगळुरूमध्ये एफआरपी बैठकीत राडा

Shankar Patil, Sugar Minister

बंगळुरू : कर्नाटकचे साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी शनिवारी बोलावलेल्या एफआरपी निश्चितीच्या मुद्यावरील बैठकीत जोरदार राडा झाला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार असल्याचे सांगून, एफआरपी निश्चित करण्याबाबत त्वरित निर्णय घेतला जाईल, असे आवश्वासन देत त्यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा…

काय आहे आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा वाद?

MLA Rohit Pawar

पुणे : साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच साखर आयुक्तालयाने जारी केले होते. मात्र बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड, (शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) या साखर कारखान्याने त्याआधीच गळीत हंगाम…

राजाराम कारखान्याचे तेराशे सभासद अखेर अपात्रच

sugar factory

कोल्हापूर – माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गटाची आणखी एक निर्णायक सरशी झाली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक गटाला झटका बसला आहे. कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला असून, सतेज…

नागवडे कारखान्याने साडेसात हजार शेतकऱ्यांना सभासद करावे

श्रीगोंदे येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने 7326 शेतकऱ्याना 15 दिवसांच्या आत सभासदत्व द्यावे, असा आदेश प्रादेशिक सहसंचालकानी दिला आहे. कारखान्याने एप्रिल २०२१ मध्ये ७३२६ शेतकऱ्यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी रुपये १० हजार १००…

अमित शाह यांच्यामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस : सीतारामण

बारामती : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी निर्णय घेतल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस आले, हे बारामतीत सांगताना मला आनंद होत आहे. भारत देश जगातील सर्वाधिक मोेठा साखर उत्पादक देश बनला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.…

उसाच्या रसापासून चविष्ट खीर

उसाचा रस – हे एक पेय आहे, जे देशभरात आवडते. हे अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले आहे. उसाचा रस हा अल्कधर्मी आहे आणि रोगप्रतिकारक-आरोग्य वाढविण्यात मदत करू शकतो. एवढेच नाही. त्यात इलेक्ट्रोलाइट्स देखील भरपूर…

ऊस रसाचे किती लाभ, पोषण तज्ज्ञ नमामी यांच्या शब्दात

उसाचा रस आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांनी युक्त आहे. उसाचा रस आपल्याला आतून लगेच ताजेतवाने करतो. तो गोड, रुचकर आणि आरोग्यदायी आहे. यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत आणि ते अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे. उसामध्ये प्रथिने, खनिजे…

यंदा साखर महाग होण्याचे काही कारण दिसत नाही : अतुल चतुर्वेदी

श्री रेणुका शुगरर्सचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांची मुलाखत “आजपर्यंत आम्ही 200,000 टनांपेक्षा जास्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवत आहोत आणि पुढील वर्षी 250,000 टनांपेक्षा जास्त प्रमाण असू शकते. त्यामुळे मला त्या आघाडीवर कोणतीही अडचण दिसत नाही. 2025 साठी भारत सरकारचे लक्ष्य…

इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास एक लाख कोटी विदेशी चलनाची बचत

सूरत – मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ठ गाठल्यास देशाची अर्थव्यवस्था बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. ‘सरकारने 20 टक्के…

जिवंत ऊस उत्पादक शेतकऱ्याला मृत दाखवून रोखले बिल

शहाजहाँपूर (उत्तर प्रदेश )- एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित करून त्याचे उसाचे बिल रोखण्याचा भयंकर प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणामुळे जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ‘तुम्ही तर मेलेले आहात, त्यामुळे तुम्हाला पैसे काढता येणार…

Select Language »