Category राजकीय

स्वाभिमानीची 15 ऑक्टो. ला ऊस परिषद

कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद जयसिंगपूर शहरातील विक्रमसिंग मैदानावर 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी घोषणा अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली. शेट्टी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, तीन तुकड्यांमध्ये…

‘व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती, वॉक इन इंटरव्ह्यू

VSI Pune

पुणे : येथील वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) चार पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, तीन पदांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ ठेवले आहेत.सायंटिफिक ऑफिसर, ज्यू. लॅब केमिस्ट, टेक्निकल ऑफिसर, सिनिअर रिसर्च फेलो ही चार पदे भरली जाणार आहेत.सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी १५…

महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेत कायदा

वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी $430 अब्ज बिलावर स्वाक्षरी केली जी इतिहासातील सर्वात मोठे हवामान पॅकेज म्हणून पाहिले जाते, जे घरगुती ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच औषधांच्या कमी किंमती आणि उच्च महागाई कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.…

बलरामपूर चिनी मिल्सला इथेनॉलचे बळ

Balrampue Chini Mills

बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड, साखर, इथेनॉल आणि उर्जा निर्मितीमध्ये गुंतलेल्या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक साखर व्यवसायांपैकी एक आहे. यूपीमध्ये 10 साखर कारखाने आहेत ज्यांची एकूण साखर गाळप क्षमता 76,500 टन प्रतिदिन, डिस्टिलरी क्षमता 560 KL/दिवस आणि विक्रीयोग्य सह-उत्पादन क्षमता 165.2…

एफआरपी देण्यात ८९ कारखाने ठरले शंभर नंबरी; किसनवीर, जयलक्ष्मी, राजगड रेड झोनमध्ये

sugarcane FRP

महाडिक शुगर अव्वल – 120% पुणे : राज्यातील साखर कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत कशी कामगिरी ठरली, याची माहिती साखर आयुक्तालयाने जाहीर केली आहे. तब्बल ८९ साखर कारखान्यांनी शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक एफआरपी रक्कम अदा केली आहे; तर…

अतिरिक्त ऊस : दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखाने सुरू करण्याचे नियोजन

sugar factory

पुणे : अतिरिक्त उसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी साखर कारखाने कामाला लागले आहेत . दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे पाच ऑक्टोबरला कारखाने सुरू करण्याचे नियोजन आहे. कोल्हापूर विभाग वगळता, मागील गळीत हंगामात विशेषकरून मराठवाडय़ात गळीत हंगाम १३ जूनपर्यंत सुरू होता. उन्हाळय़ाच्या दिवसांत…

पणन अधिनियमात सुधारणा करा – भारतीय किसान संघ

अहमदनगर – शेतमाल खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करावी, दुर्मिळ होत चाललेल्या जाती व संपुष्टात येत चाललेले मौलिक वाणांचे संवर्धन करावे, बियाण्यांबाबत शेतकऱ्याला स्वावलंबी करून संवर्धनाचा कृती आराखडा तयार करावा, शेतीला किमान १२ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा…

राजू शेट्टींना ‘काटामारी’चा संशय

raju shetti

कोल्हापूर : राज्यातील अनेक साखर कारखाने काटामारी करून शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत. काटामारी करून साखरेची चोरी केली जात आहे. जीएसटी न भरता साखरेची परस्परक विक्री होत आहे, त्यामुळे तातडीने साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाकून तपासणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…

थकबाकीसाठी पंजाबात शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष मनजीत सिंग राय आणि सरचिटणीस सतनाम सिंग साहनी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ऊस उत्पादकांनी आज फगवारा शुगर मिल चौकात अनिश्चित काळासाठी धरणे सुरू केले आणि लुधियाना-जालंधर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. 2019-2020 चे 30 कोटी रुपये, 2020-2021 चे…

ऊस उत्पादन वाढवण्यास बचत गटांचा मोठा हातभार

लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने गेल्या दोन वर्षांपासून उसाचे बियाणे वाढवण्यासाठी गुंतलेले महिला स्वयं-सहायता गट (SHGs) आता 60,000 सदस्यांचे क्लब बनले आहेत.राज्यातील ऊस उत्पादक ग्रामीण भागात पसरलेले हे स्वयंसहायता गट शेतकर्‍यांसाठी सुधारित ऊस जातींच्या बियाणांचा एक आवश्यक स्त्रोत बनले आहेत.…

Select Language »