Category विदर्भ

यंदाचा ‘गोड हंगाम’ १५ नोव्हेंबरपासून

Sugarcane Harvesting

खांडसरी उद्योगांना मान्यता व गुळ उत्पादन नियंत्रणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार मुंबई : राज्यातील ऊस गळीत हंगाम (गोड हंगाम) येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री…

… तर एकाही कारखान्याला गाळप परवाना नाही : साखर आयुक्त

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

कोणत्याही कारखान्याने नाही दिला मुंडे महामंडळाला निधी : आयुक्तांकडून पत्राद्वारे आठवण पुणे : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला शासन निर्णयानुसार राज्यातील साखर कारखान्यांकडून देय असलेला २०२२-२३ च्या हंगामातील निधी अद्याप एकाही साखर कारखान्याने दिलेला नाही, याकडे लक्ष वेधत सर्व बाकी…

… तर पुढील हंगाम रोखणार : शेतकरी संघटना

VITHTHAL PAWAR SHETKARI SANGHATANA

पुणे : आगामी ऊस गाळप हंगामासाठी एफआरपी काढताना ९ टक्के पायाभूत उतारा पकडून प्रतिटनास ३ हजार ६५० रुपये दर द्यावा, अन्यथा हंगाम सुरू होऊ देणार नाही. ४ सप्टेंबरपासून आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शरद जोशी…

म्हणे, उसाला जास्त पाणी लागते… टीकाकारांचे तोंड होणार बंद!

khodva sugarcane

नवी दिल्ली : उसाला खूप पाणी लागते, त्यात इतर चार पिके होतात…. अशी टीका सर्रास होत असते. मात्र नव्या संशोधनाने टीकाकारांचे तोंड बंद होणार आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा उसाची प्रति घनमीटर उत्पादकता अधिकच आहे, असे नव्या संशोधनात आढळून झाले आहे.…

मागील हंगाम व यंदाच्या दुसऱ्या हप्त्याचे मिळून १५० रु द्या : राजू शेट्टी

Raju Shetti with Kunal Khemnar

पुणे : मागील हंगाम २०२२-२३ मधील गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाचे शंभर व यंदाच्या दुसऱ्या हप्त्याचे पन्नास रुपये तातडीने देण्यास ऊस दर नियंत्रण समितीने त्वरित मान्यता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे…

त्रिपक्षीय समितीसाठी प्रस्ताव सादर करा : सहकारमंत्री

Dilip Walse Patil

साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक पुणे : साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी कामगार नेते आ. भाई जगताप, सुनील शिंदे, अविनाश आदिक, राजेंद्र व्हनमाने, उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते,…

साखरेचे ब्रँडिंग : काळाची गरज

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

‘ईडी’चे बारामती, पुणे, मुंबई, कर्जतमध्ये छापे

ED raids sugar industry

मुंबईः सक्तवसुली संचलनालयाने (ई़डी) मुंबई, कर्जत, बारामती व पुणे येथे छापे टाकले. श्री शिव पार्वती साखर कारखाना लि., हायटेक इंजिनिअरींग कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि. व त्याच्या संचालकांविरोधात बँक कर्ज फसवणुकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल…

‘एमसीडीसी’चा कार्यभार तिटकारे यांनी स्वीकारला

Mangesh Titkare takes charge

पुणे : महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमसीडीसी) नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मंगेश तिटकारे यांनी मावळते एमडी मिलिंद आकरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिटकारे यांचे स्वागत केले. दरम्यान, राज्य साखर संघाने तिटकारे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारीत करून, नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा…

एमडी पॅनल परीक्षा : वाद आणि उपाय

Sameer Salgar, MD, Hutatma kisan ahir sugar

महाराष्ट्रात साखर कारखानदारी स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच 1918 पासून सुरू होऊन 1930 ते 32 पासून जोर धरू लागली होती. त्याकाळी चितळे समूह, आगाशे, माळीनगर, न्यू फलटण, बेलापूर शुगर, कोल्हापूर शुगर, वालचंद नगर शुगर, सोमय्या शुगर, निरा व्हॅली शुगर्स, रावळगाव शुगर हे बोटावर…

Select Language »