Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

साखर संकुलात उपोषणाचा ‘एमडी’ संघटनेचा इशारा

MD Prakash Chitnis assault

पुणे : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एमडी) प्रकाश चिटणीस यांना काल 2 जानेवारी रोजी झालेल्या अमानुष मारहाणीचा महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने तीव्र निषेध करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा…

साखर उद्योगाला समर्पित व्यक्तिमत्व : भास्कर घुले (वाढदिवस विशेष)

Bhaskar Ghule Birthday

वाढदिवस विशेष अनेक पुरस्कारप्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अष्टपैलू कार्यकारी संचालक श्री. भास्कर घुले यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख ते ‘शुगरटुडे’चे नियमित लेखकही आहेत. त्यांचा ‘मी साखर कारखाना बोलतोय’ हा स्तंभ लोकप्रिय झाला आहे. श्री.…

अंतिम उतारा निश्चित होईपर्यंत या दराने द्या एफआरपी : राज्य सरकारचा आदेश

FRP of sugarcane

पुणे – यंदाच्या हंगामाचा (२३-२४) अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत कोणत्या बेस रेटने एफआरपी रक्कम द्यायची याची गाईडलाइन राज्य सरकारने जारी केली आहे. त्यामुळे संभ्रम टळणार आहे. सहकार, पणन विभागाच्या संबंधित परिपत्रकात खालीलप्रमाणे बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने…

घोडगंगा साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

Ghodganga Sugar

पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून गाळप सुरू करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी चौकशीचे आदेश नुकतेच जारी केले. त्यांच्या आदेशात म्हटले आहे,…

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मुंडे

IndianFarmer

कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल लाभ नागपूर – ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक…

2216 कोटी अग्रीम पीक विमा मंजूर  – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

नागपूर – राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात…

जिथं मी, तिथं शेतकरी आत्महत्या कमी!

Bhaskar Ghule Column

भास्कर घुले – (मी साखर कारखाना बोलतोय ) साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले.…

इथेनॉलप्रश्नी दोन दिवसांत तोडगा, अमित शहांचे आश्वासन : अजित पवार

Ajit Pawar

नागपूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इथेनॉल उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या पेचावर दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. अजित पवार विधानसभेत म्हणाले, की केंद्राचा निर्णय…

इथेनॉलप्रश्नी तोडगा निघण्याची आशा : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

ऊस रस/शुगर सिरपपासून होतो ५८ टक्के इथेनॉल पुरवठा पुणे : उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादन करण्यावर या हंगामासाठी बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी साखर उद्योगाचे नुकसान होऊ नये म्हणून व्यवहार्य तोडगा काढणे शक्य आहे, अशी…

साखर महासंघाने पंतप्रधानांकडे मागितली दाद : प्रकाश नाईकनवरे

Prakash Naiknaware

नवी दिल्ली : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या आदेश नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.ने (राष्ट्रीय साखर महासंघ) अमान्य केला असून, त्वरित पंतप्रधानांकडे दाद मागून आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. यंदा देशांतर्गत साखर उत्पादन…

Select Language »