Category Farmers’ Corner

देशातील साखर उत्पादन 320 लाख टनांपेक्षा जास्त होणार : अतुल चतुर्वेदी

Atul Chaturvedi Renuka Sugar

नवी दिल्ली: देशासाठी अपेक्षित साखर उत्पादन 320 लाख टनांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, जे आधीच्या अंदाजापेक्षा अधिक असेल. त्यामुळे साखरेच्या किमती स्थिर राहतील, असा अंदाज रेणुका शुगरचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे. सरकारने निवडणुकीचे वर्ष लक्षात घेऊन साखर…

माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी

Raju Shetti Loksabha

कोल्हापूर : साखर कारखानदारांची लॉबी माझ्या विरोधात उमेदवार उभे करत आहे. यामागे मोठे षड्‌यंत्र आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे संकल्प मेळाव्यात बोलत होते. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे भूमिअधिग्रहण…

इथेनॉल उत्पादनासाठी अनुदानित तांदळाचा वापर नाही: अन्न सचिव

Ethanol

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी अनुदानित तांदळाची विक्री पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे केंद्रीय अन्न-धान्य सचिव संजीव चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे. चोप्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, “इथेनॉलच्या उत्पादनासाठी धान्य-आधारित डिस्टिलरींना अनुदानित तांदूळ विक्री पुन्हा सुरू करण्याचा सरकारकडे…

आता आठवडाभरात शेतकऱ्यांना उसाची बिले : योगी

YOGI ADITYANATH

बागपत : मागील सरकारांच्या काळात शेतकऱ्यांना देय असलेले उसाचे पेमेंट 5 ते 10 वर्षांपर्यंत लांबणीवर टाकले जात होते, मात्र आज त्यांना एका आठवड्याच्या आत पैसे दिले जात आहेत, असा जोरदार हल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर चढवला.…

‘डीएसटीए’ची ऑगस्टमध्ये वार्षिक परिषद

DSTA President Bhad

रिसर्च पेपर सादर करण्याचे आवाहन पुणे : साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे प्रतिनिधित्व करणारी आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) ची ६९ वी आर्थिक परिषद ऑगस्ट २०२४ मध्ये होणार असून, त्यासाठी रिसर्च पेपर (शोधनिबंध) सादर करण्याचे आवाहन संस्थेने…

अनेक अडचणींवर मात करत यंदाचा गळीत हंगाम समाधानकारक

Sugarcane Crushing

महाराष्ट्रात 169 साखर कारखान्यांचे गाळप आटोपले पुणे : केंद्र सरकारचा इथेनॉलबाबतचा उशिराचा निर्णय, साखरेचे निरूत्साही करणारे दर, कमी पाऊस, कमी ऊस क्षेत्र, राज्य बँकेने घटवलेली पत… अशा प्रतिकूल परिस्थितीतही यंदा ऊस गळीत हंगाम समाधानकारक राहिला आहे. त्याबद्दल ‘शुगरटुडे’चा महाराष्ट्रातील साखर…

सहवीजनिर्मितीचा टक्का कसा वाढवता येईल?

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; ४ ठार, १० जखमी

Sugarcane labour accident

सांगली : ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर गावी परतत असलेल्या ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने भीषण धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला, एका बालिकेसह चार जण जागीच ठार झाले. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या या अपघातात १० जण जखमी…

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सूत्रे स्वीकारली

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

पुणे : नवे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारपासून कामकाजास सुरुवात केली. ते २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, आतापर्यंतचे सर्वात तरुण साखर आयुक्त ठरले आहेत. डॉ. खेमनार यांनी साखर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची…

महाराष्ट्रात गत हंगामापेक्षा अधिक साखर उत्पादन

sugar production increase

पुणे : महाराष्ट्रात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, साखरेचे उत्पादन १०७ लाख टनांवर पोहोचले आहे. ते गेल्या हंगामापेक्षा जास्त आहे. यंदाच्या गळीत हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश…

Select Language »