देशातील साखर उत्पादन 320 लाख टनांपेक्षा जास्त होणार : अतुल चतुर्वेदी

नवी दिल्ली: देशासाठी अपेक्षित साखर उत्पादन 320 लाख टनांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, जे आधीच्या अंदाजापेक्षा अधिक असेल. त्यामुळे साखरेच्या किमती स्थिर राहतील, असा अंदाज रेणुका शुगरचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे. सरकारने निवडणुकीचे वर्ष लक्षात घेऊन साखर…









