जतन करा खोडवे, सुटेल संकटाचे कोडे!
ही दोन वर्षे साखर उद्योगासाठी काळजीची! संकटावर मात करण्यासाठी असे करा नियोजन महाराष्ट्रामध्ये यावर्षी (२०२३-२४) हवामान बदलामुळे सुमारे १५ ते २० टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेषतः साखर पट्ट्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे…





