Category Farmers’ Corner

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

डॉ. तनपुरे कारखान्यावर जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय

Tanpure Sugar Election

२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचा मोठा विजय झाला आहे. सर्व २१ जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या राजकीय…

धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे

P G Medhe

हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक क्षेत्र म्हणून त्याच्या पारंपरिक ओळखीपलीकडे जाऊन, तो आता स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेमध्ये एक महत्त्वाचा भागीदार बनू…

उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…

Article by P G Medhe

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

महाराष्ट्राची बायो सीबीजी क्षमता, देशात हरित ऊर्जा क्रांतीसाठी सक्षम

Article Dilip Patil

महाराष्ट्र ऊर्जा परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असून, तो येथील मजबूत साखर उद्योगामुळे भारताच्या सीबीजी क्रांतीचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. सक्षम साखर उद्योगाच्या माध्यमातून भारतात बायो-कंप्रेस्ड बायोगॅस (बायो-सीबीजी) क्रांती घडवून आणण्याची मोठी संधी आहे. ऊसाच्या उपउत्पादनांच्या वापराची सुयोग्य  रणनीती आखून, महाराष्ट्र…

आता ऊस (नियंत्रण) आदेशाचाही आढावा घ्या : राष्ट्रीय साखर महासंघ

NFCSF Press Release

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चे NFCSF कडून स्वागत, साखरेची एमएसपी ४० रू. करण्याची मागणी देशात ९१ हजार कोटींची ऊस देयके अदा नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) भारत सरकारच्या साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ च्या अधिसूचनेचे स्वागत करताना,…

राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला…

चांगल्या सह. बँकांकडे सरकारी खाती देणार : फडणवीस

MSC Bank Devendra Fadnavis

सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा धाडसी सुधारणा प्रस्ताव मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक मोठा पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले की उच्च कार्यक्षमतेची नोंद असलेल्या सहकारी बँकांना शासकीय खाती हाताळण्याची संधी देण्याचा विचार राज्य…

सहकार क्षेत्र बळकटीसाठी व्यापक कायदा करा : गडकरी

MSC Bank Book Release

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी कंपनी कायदा आणि सहकार कायद्याच्या तरतुदी समाविष्ट असलेला एक व्यापक कायदा तयार करण्याचा सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला. त्यांच्या मते, या कायद्यामुळे गरजू…

चुकीची कामे करून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांवर कारवाई आवश्यक : अजितदादा

MSC Bank Event Mumbai

मुंबई : “सहकार क्षेत्रात बेकायदेशीर कामे करून नंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश घेणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी.” अशी मागणी अजित पवार यांनी केली. १२ मे १८७५ रोजी पुण्याजवळील सुपे येथे सावकार आणि  ब्रिटिशांच्या रयतवारी पद्धतीविरुद्ध शेतकऱ्यांनी उठाव केला. त्याला दख्खनचा उठाव…

Select Language »