97.5 लाख मे. टन साखर उत्पादन

१३८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला पुणे : महाराष्ट्रात २०२५–२६ ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून २१० साखर कारखान्यांपैकी १३८ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण साखर उत्पादन ९७५.२२ लाख क्विंटल म्हणजेच…










