Category Govt Decisions & Policies

डिझेलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्याचा विचार

Ethanol

नवी दिल्ली : केंद्र सरकार डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्याच्या योजनेवर गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. भारतीय इंधनातील इथेनॉलचे प्रमाण वाढवून विदेशी कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून ईबीपी अर्थात…

‘सोमेश्वर’चा उच्चांकी दर, एफआरपीपेक्षा रू. ६९७ जादा

Someshwar Sugar

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रति टन ३५७१ रुपये इतका अंतिम ऊसदर देण्याचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी घेतला. हा दर उच्चांकी असून, ‘एफआरपी’पेक्षा तब्बल ६९७ रुपये जास्त आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने…

इथेनॉलचे दर वाढणार, सरकारचा प्रस्तावावर विचार सुरू

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : आगामी ऊस गळीत हंगामासाठी इथेनॉलच्या किमती वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत आहे, तसेच डिस्टिलरींनी सर्व प्रकारचे फीडस्टॉक वापरावेत यासाठीही प्रोत्साहन देण्याच्या योजनांवर विचारविनिमय सुरू आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी (इबीपी) २०३० पर्यंतचे उद्दिष्ट निश्चित करण्यात…

फक्त दोन वर्षे थांबा : साखर उद्योगाला अमित शहा यांचा शब्द

Amit Shah and Harshwardhan Patil

नवी दिल्ली : मोदी सरकारने साखर उद्योगाचा विषय जी-२० स्तरावर नेला आहे, त्यामुळे तुम्ही कितीही इथेनॉल तयार केला तरी तो कमीच पडेल, कारण तो विदेशातही निर्यात होईल; मात्र त्यासाठी साखर उद्योगाने केवळ दोन वर्षे प्रतीक्षा करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार…

मागील हंगाम व यंदाच्या दुसऱ्या हप्त्याचे मिळून १५० रु द्या : राजू शेट्टी

Raju Shetti with Kunal Khemnar

पुणे : मागील हंगाम २०२२-२३ मधील गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाचे शंभर व यंदाच्या दुसऱ्या हप्त्याचे पन्नास रुपये तातडीने देण्यास ऊस दर नियंत्रण समितीने त्वरित मान्यता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे…

त्रिपक्षीय समितीसाठी प्रस्ताव सादर करा : सहकारमंत्री

Dilip Walse Patil

साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक पुणे : साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी कामगार नेते आ. भाई जगताप, सुनील शिंदे, अविनाश आदिक, राजेंद्र व्हनमाने, उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते,…

100% इथेनॉलवर चालणाऱ्या कार, बाईक लवकरच : नितीन गडकरी

Toyoto Inova flexfuel car

नवी दिल्ली : शंभर टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कार आणि दुचाकी लवकरच भारतीय रस्त्यावर दिसायला लागतील. कारण अनेक भारतीय कंपन्या 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार आणि दुचाकींचे उत्पादन करण्यासाठी प्रकल्प उभारत आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री…

साखरेचे ब्रँडिंग : काळाची गरज

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

5,000 CBG प्लांट्सचे उद्दिष्ट, साखर उद्योगाला मोठी संधी

MEDA meeting in pune

पुणे : देशात पाच हजार सीबीजी अर्थात बायोसीएनजी प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र केवळ ६१ प्रकल्प उभे राहिले आहेत, असे नमूद करताना, ही संधी साखर उद्योगाने सोडू नये, असे आवाहन ‘मेडा’तर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले. साखर उद्योगातील प्रेस मडपासून सीबीजी…

साखर कारखानदार नाना झाले राज्यपाल

Haribhau Bagade

मुंबई : जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे हे आता राज्यपाल झाले आहेत. तेदेखील राजस्थानसारख्या मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राज्याचे. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! हरिभाऊ बागडे म्हणजे महाराष्ट्राचे नाना. गेल्या चार…

Select Language »