Category Govt Decisions & Policies

इथेनॉलचे दर आता तरी वाढवा : ISMA चे पत्र

ISMA

नवी दिल्ली : सरकारने B-हेवी मोलॅसेस आणि ऊस रस / साखर / साखर सिरप पासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात नोव्हेंबर 2022 मध्ये वाढ केली होती. त्यानंतर या प्रकारातील इथेनॉलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन…

यशवंत कारखाना प्रकरणी २३ एप्रिलला हायकोर्टात सुनावणी

Yashwant sugar factory

कारखाना बचाव कृती समितीकडून संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती, हायकोर्टात याचिका पुणे : यशवंत सह. साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला आव्हान देणाऱ्या कारखाना बचाव कृती समितीच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २३ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात…

साखर उताऱ्यात ‘कुंभी-कासारी’ राज्यात अव्वल, सह. कारखाने आघाडीवर

KUMBHI KASARI SSK

पुणे : गळीत हंगाम २०२४-२५ आटोपल्यात जमा असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १२.६८ टक्क्यांसह, साखर उताऱ्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर…

कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानाचे तीव्र पडसाद

Manikrao Kokate

कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? नाशिक : कर्जमाफीवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावल्याने, त्यावर जोरदार पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कृषिमंत्र्यांना आवरा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. ’राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित…

३७२ कोटींची एफआरपी थकीत; १५ साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

Sugarcane FRP

किसनवीर कारखान्याकडे सर्वाधिक थकबाकी पुणे : चालू गाळप हंगामातील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी १५ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारखान्यांकडे सुमारे ३७२ कोटींची एफआरपी…

दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते. या…

श्रीराम कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती

Shriram Sugar Phaltan

प्रशासक म्हणून प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती पुणे : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक नेमण्यात आला असून, फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यावर प्रशासकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर राज्य सरकारच्या वतीने स्थगिती…

ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

Baramati Sugarcane AI Conference

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर…

India cuts 557 lakh MT of CO₂ emission through EBP

ETHANOL PRICE HIKE

New Delhi : India has significantly reduced its dependence on crude oil imports while advancing toward its net-zero emission target. EBP has led to a reduction of 557 lakh MT of CO2 emission, Minister Suresh Gopi told Rajya Sabha.He was…

इथेनॉलमुळे 557 लाख टन CO₂ उत्सर्जन घटले

sugarcane to ethanol

नवी दिल्ली: भारताने कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी केले असून, शून्य कार्बन उत्सर्जनाच्या (Net-Zero Emission) उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती केली आहे. इंधनात इथेनॉल मिश्रण (EBP) केल्यामुळे ५५७ लाख मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन कमी झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि…

Select Language »