Category Headlines

imp happenings to be treated as headlines

केंद्रीय सहकार राज्यमंत्री संशयाच्या भोवऱ्यात

Muralidhar Mohol in Big trouble

राजू शेट्‍टी यांचे आरोप मोहोळ यांनी फेटाळले, शेट्‍टी आरोपांवर ठाम पुणे : येथील एचएनडी जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कथित तीन हजार कोटींच्या जमीन विक्री प्रकरणामागे मोहोळ यांचाही हात आहे, असा आरोप…

काय आहेत २४ व्या ऊस परिषदेतील १८ ठराव?

१. अतिवृष्टीग्रस्तांना २०१९ च्या शासन निर्णयाच्या धर्तीवर नुकसानभरपाई देण्यात यावी. २. खते, बी-बियाणे, कीटकनाशके आणि मजुरी वाढल्याने तसेच सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या संपुर्ण कर्जमुक्तीचा शब्द पाळून तातडीने शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करून…

प्रतिटन ३,७५१ रूपये एकरकमी पहिली उचल द्यावीच लागेल

raju shetti

राजू शेट्टी : शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ऊस पाठवण्याची घाई करू नये जयसिंगपूर : यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये. ३० जानेवारीच्या आत ऊस संपणार आहे. तोपर्यंतच कारखाने चालणार आहेत. टोळ्या, मशिन पळवापळवी करायच्या…

निरोगी आयुष्यासाठी निसर्गाशी नाते जोडा – बीजमाता राहीबाई पोपेरे

Mangesh Titkare at MCDC kisan divas with Rahibai Papere

पुणे: आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरनामे सभागृह (कृषी महाविद्यालय) येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस (National Women Farmer’s Day) उत्साहात संपन्न झाला. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा…

कारखान्यातील वजनकाटा तपासणीसाठी आता भरारी पथके

Sugarcane Crushing

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून यंदाही राज्यात भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत राज्यातील सर्व कारखान्यांमधील ऊस वजनकाट्यांची तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी गाळप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे.…

यंदाचा गाळप हंगाम राहणार १५० दिवसांचा !

sugar factory

पुणे : राज्यात यंदाचा गाळप हंगाम हा मार्च २०२६ अखेर म्हणजेच किमान १४५ ते १५० दिवस सुरू राहणार असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयाच्या परिपत्रकावरून दिसून येतो.  दरम्यान, कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, याचे नियोजन प्रादेशिक साखर सह…

पाच हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  मिळणार मोफत एआय

VSI Pune

पुणे : ऊस शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान वापरासाठी तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार विनामूल्य ‘एआय’ तंत्रज्ञान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘व्हीएसआय’च्या झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक वसंतदादा…

प्रति टन २००० हजारांची चोरी; पवार, शेट्टी जबाबदार

Raju Shetti, Sharad Pawar, Raghunath dada Patil

रघुनाथदादा पाटील यांचा खळबळजनक आरोप, १२ ऑक्टोबरला ऊस, कांदा परिषद पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति टन २००० रूपये चोरीस जात असून, त्यास ज्येष्ठ नेते शरद पवार अणि ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी हेच जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे…

नव्या साखर आयुक्तांनी पदभार स्वीकारला

Dr. Sanjay Kolte being welcomed by Mangesh Titkare

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ८ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. त्यांचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले. डॉ. कोलते यांची कालच साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुण्यात येऊन पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली.…

१५२ कारखान्यांकडूनच शंभर टक्के एफआरपी अदा

FRP of sugarcane

पुणे : गतवर्षीचा साखर हंगाम संपला असला तरी राज्यातील ४८ कारखान्यांकडे अद्यापही २५१ कोटी रुपयांची एफआरपी थकली असून,  राज्यातील तब्बल १५२ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षी राज्यात…

Select Language »