दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांची गर्जना!

कर्जमुक्ती आणि हक्काच्या भावासाठी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी एकवटले नवी दिल्ली: शेतकरी नेते सरदार जगदीश सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, त्यांनी सरकारच्या…










