Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर उद्योगामुळे जगभर पसरले भारतीय लोक

Mangesh Titkare's new Article Series

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

इथेनॉल निर्मितीही परवडेना…!

Bhaskar Ghule Article on Sugar Industry

मी साखर कारखाना बोलतोय -भाग १४ साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू…

गोडव्याला युद्धाची झळ!

Sugar industry bear the brunt of war- Sugartoday Editorial

संपादकीय भारतातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता आपल्या अंतिम टप्प्याकडे झुकू लागला आहे. यंदाचा हंगाम केवळ उत्पादनाच्या विक्रमांसाठीच नाही, तर जागतिक भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील बदलांमुळेही विशेष चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्रातील…

साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ नसल्याने कारखानदारी संकटात

Babasaheb Patil, Cooperation Minister

सहकारमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती  मुंबई : गेल्या सहा वर्षांत उसाच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) मध्ये सहा वेळा वाढ करण्यात आली असली, तरी साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये (MSP) एकदाही वाढ झालेली नाही. साखरेचे दर २०१९ पासून प्रति किलो ३१ रुपयांवर स्थिर असल्याने राज्यातील साखर कारखान्यांसमोर मोठे…

राज्यातील साखर उद्योग गंभीर संकटात : ४३१५ कोटींची एफआरपी थकली

FRP of sugarcane

मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राचा ग्रामीण कणा समजला जाणारा साखर उद्योग सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासंदर्भात विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी या भीषण परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. वळसे-पाटील यांनी केवळ साखर उद्योगावरच नव्हे,…

कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!

Dilip Patil Writes on Bioenergy opportunity for Sugar Industry

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रात ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रवासात…

97.5 लाख मे. टन साखर उत्पादन

Sugar Market Report

१३८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला पुणे : महाराष्ट्रात २०२५–२६ ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून २१० साखर कारखान्यांपैकी १३८ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण साखर उत्पादन ९७५.२२ लाख क्विंटल म्हणजेच…

राज्यात साखरेचा गोडवा वाढला!

९ कोटी क्विंटलहून अधिक साखर उत्पादन; १० कोटी टन उसाचे गाळप पूर्ण पुणे : महाराष्ट्रातील चालू गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्याने साखर उत्पादनात ९ कोटी क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील २१० कारखान्यांनी आतापर्यंत…

युद्धामुळे साखर निर्यात संकटात?

Sugar Export

देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्तसाठा राहण्याची शक्यता पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता वाढली असून याचा मोठा फटका भारतीय साखर उद्योगाला बसला आहे. निर्यातीचे मार्ग विस्कळीत झाल्यामुळे देशात सुमारे १५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक…

ऊस वजन काट्यात येणार पारदर्शकता

Datta India Sugar

काटामारी रोखण्यासाठी शासनाकडून तज्ज्ञ समितीची स्थापना पुणे : साखर कारखान्यांकडून होणाऱ्या ऊस वजनातील फसवणुकीला (काटामारी) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वजन काट्यांच्या तपासणीसाठी जुन्या नियमावलीत सुधारणा करून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी चारतज्ज्ञअधिकाऱ्यांचीसमिती स्थापन करण्यात आली आहे. बदलाचे स्वरूप आणि फायदे ऑनलाइन…

Select Language »