Category Headlines

imp happenings to be treated as headlines

सावधान! कारखान्यांनी कचरा पाण्यात सोडल्यास खैर नाही

लोकायुक्तांचे कडक निर्देश; कचरा विल्हेवाटीचे नियम लागू मुंबई : साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारा रासायनिक कचरा (केमिकल वेस्ट) शेतजमीन किंवा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश लोकायुक्त विद्याधर कानडे यांनी दिले आहेत. रासायनिक कारखान्यांप्रमाणेच साखर कारखान्यांनाही कचरा विल्हेवाटीचे नियम…

साखर निर्यात सुरू असूनही दरात घसरण; साखर उद्योग आर्थिक कोंडीत

sugar PRODUCTION

पुणे : देशात २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम वेगाने सुरू असतानाच साखर उद्योगासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केंद्र सरकारकडून प्रलंबित प्रश्नांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आणि साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर…

साखर उत्पादक उद्योगासाठी चिंतेचा विषय!

Nandkumar Kakirde Article on Sugar industry

–प्रा. नंदकुमार काकिर्डे आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचा वापर सकाळपासून रात्रीपर्यंत सातत्याने वारे माप केला जातो. मधुमेही रुग्णांचे उच्चांकी प्रमाण लक्षात घेता जागतिक पातळीवर मधुमेहाची “राजधानी” म्हणून भारताची नोंद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर साखरेचे अति सेवन करण्याबाबत आरोग्य विषयक जागरूकता निर्माण…

साखर आयुक्तालयात पदांचा दुष्काळ

Sakhar Sankul

५० पदेरिक्त असल्याने कामकाजाचा बोजवारा, पदभरतीचे मोठे आव्हान पुणे: राज्यातील साखर उद्योगाचे नियंत्रण करणाऱ्या पुणे येथील साखर आयुक्तालयाला सध्या भीषण मनुष्यबळ टंचाईचा सामना करावा लागत आहे. सूत्रांच्या अधिकृत माहितीनुसार, दोन सहायक संचालकांसह एकूण ५० पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा…

राज्यात ऊसगाळपाचा वेग वाढला

आतापर्यंत ६६५ लाख टनांचे गाळप पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगामात यंदा मोठी गती पाहायला मिळत आहे. राज्यात ६६५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत (४८० लाख टन) हे प्रमाण तब्बल २०० लाख टनांनी जास्त आहे. साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध…

राज्यातील २१ साखर कारखान्यांची चौकशी; कर्ज वाटपात गंभीर गैरप्रकार

Corruption News

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी दिलेल्या कर्जाचा गैरवापर झाल्याचे उघड झाले असून, आता २१ कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. महत्त्वाचे मुद्दे

व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अन् प्रशासनाच्या हाराकिरीमुळे साखर कामगारांचे बळी

केवळ अपघात किंवा दुर्घटना नव्हे, तर एक मानवी शोकांतिका – विक्रांत पाटील बेळगावी जिल्ह्यातील इनामदार शुगर वर्क्समध्ये आठ कामगारांचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर सुरक्षेच्या नियमांना पायदळी तुडवून घडवून आणलेले एक टाळता येण्याजोगे हत्याकांड होते. या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उध्वस्त…

पुण्यात होणार केंद्रीय सहकार विभागाचे केंद्र

Co-operative movement week

मोनिका खन्ना यांची घोषणा ; मल्टीस्टेट संस्थांच्या अडचणी सुटणार कोल्हापूर : देशभरातील मल्टीस्टेट सहकारी संस्थांच्या वाढत्या तक्रारी आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन, केंद्रीय सहकार विभागाचे कामकाज आता लवकरच पुण्यातून सुरू होणार आहे. केंद्रीय सहकार सहनिबंधक मोनिका खन्ना यांनी कोल्हापूर येथे आयोजित कार्यशाळेत ही…

१३९ साखर कारखान्यांकडे २,७६८ कोटींची एफआरपी थकीत

FRP of sugarcane

पुणे: साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा ऊस दर थकबाकीचा (FRP Arrears) पाक्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला असून, त्यापैकी १३९ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची…

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

Select Language »