‘शून्य टक्के मिल बंद तास’चा ध्यास धरा : आहेर

धाराशिव : ‘शून्य टक्के मिल बंद तास’ चे उद्दिष्ट साध्य करणे साखर कारखान्यासह सर्वांच्या भल्याचे आहे. म्हणून ‘शून्य टक्के मिल बंद तास’चा ध्यास धरा, असे मार्गदर्शन साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांनी केले.…