Category Headlines

imp happenings to be treated as headlines

भारतीय साखर उद्योग आता जागतिक दर्जाचा : केंद्रीय मंत्री जोशी

इथेनॉल उत्पादन चार पटीने वाढून १,८१० कोटी लिटरवर नवी दिल्ली : अकरा वर्षांत इथेनॉल उत्पादन चार पटीने वाढून १,८१० कोटी लिटरवर गेले. २०१३ मध्ये पेट्रोलमध्ये केवळ १.५३% इथेनॉल मिसळले जात होते. आता हे प्रमाण १९% वर गेले आहे. अशा परिस्थितीत…

साखर आयुक्तालयांतर्गत तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

Raghunath Patil warning

साखर आयुक्तालयातील सहसंचालकपदी प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती पुणे : साखर आयुक्तालयांतर्गत कार्यरत तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश २ जुलै रोजी राज्य शासनाने जारी केले आहेत. साखर आयुक्तालयातील सहसंचालकपदी (प्रशासन) प्रकाश अष्टेकर यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये सहनिबंधक गट…

NCDC देणार 1000 हार्वेस्टर : हर्षवर्धन पाटील

Harshawardhan Patil NFCSF

नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (National Federation of Cooperative Sugar Factories – NFCSF) अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच आयोजित राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार (National Efficiency Awards) वितरण सोहळ्यात साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि अपेक्षा मांडल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे…

मूडीजने अमेरिकेचा पत दर्जा घटवला

Nandkumar Kakirde's Article On US economy

जागतिक पातळीवरील मुडीज् इन्व्हेस्टर सर्व्हिस यांनी गेल्या महिन्यात  आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असलेल्या अमेरिकेचा पत दर्जा खाली आणला. या घटनेमुळे जगातील कोणतेही शेअर बाजार कोसळले नाहीत किंवा त्यावर वृत्तपत्रांचे रकाने भरभरून लिहिले गेले नाही. परंतु या घटनेमुळे अमेरिकेच्या अविश्वसनीय आर्थिक वर्चस्वाला…

शाश्वत ऊस मोहीम १२५+

Medhe Article - sugarcane mission

  कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी “शाश्वत ऊस मोहीम – प्रति हेक्टर १२५ टन उत्पादन” जाहीर करून जिल्ह्याच्या ऊस व साखर उद्योगाला नवीन दिशा दिली आहे. ही मोहीम केवळ उद्दिष्ट नसून, एक व्यापक व परिवर्तनशील योजना आहे…

मारुती महाराज कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ

Maruti Maharaj Sugar Salary Increment

लातूर : संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याच्या संचालक मंडळ अधिकारी यांनी काटकसर करून कारखान्याची प्रगती केली आहे.  या संचालक मंडळाच्या मागणीचा विचार करत मारुती महाराज कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. कारखान्याची जशी आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल,…

स्वाभिमानीचे थकीत ऊसबिलासाठी बेमुदत आंदोलन

Solapur Farmer's Agitation

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम २०२४-२५ संपून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप ऊसबिले  दिले नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर वेळोवेळी हेलपाटे मारून त्या-त्या वेळी मागणी करूनही ऊसबिले अदा केली नाहीत. या पार्श्वभूमीवर…

थकित ऊस बिल मागणाऱ्या शेतकऱ्यास चेअरमनची काठीने मारहाण

sachin ghayal

सचिन घायाळ यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर : थकित ऊस बिल मागितल्याच्या कारणावरून आपणास काठीने मारहाण केल्याची तक्रार एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने चेअरमन सीए सचिन घायाळ यांच्याविरुद्ध केली आहे. त्यामुळे घायाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त…

उसापासून इंधन: नव्या शोधासाठी विद्यार्थ्याला पेटंट

MGM Student gets patient for fuel from sugarcane

छत्रपती संभाजीनगर : भारतासाठी आणि विशेषतः हरित ऊर्जा क्षेत्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील (JNEC) केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कनक तळवारे याला उसाच्या रसापासून बायोइथेनॉल (bioethanol) प्रणाली विकसित केल्याबद्दल भारत सरकारकडून डिझाईन पेटंट मिळाले आहे.…

साखर उत्पादन वाढणार, कारखान्यांची पत सुधारणार : Crisil

sugar Jute Bags

नवी दिल्ली : ऊस गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये भारताचे एकूण साखर उत्पादन सुमारे ३५ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्के अधिक असेल. चांगल्या मान्सूनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उसाचे क्षेत्र आणि उत्पादन…

Select Language »