Category Headlines

imp happenings to be treated as headlines

शिरपूर साखर कारखाना कार्यरत होणार

Shripur sugar factory

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना लवकरच पुन्हा कार्यरत होणार, यासाठी माँ रेवा शुगर्स कंपनीसोबत २० वर्षांचा करार केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांनी दिली. याबाबत सर्व सभासदांची मान्यता घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच…

उसाला पाच हजार रुपये दर द्यावा : रघुनाथदादा पाटील

RAGHUNATH DADA PATIL

नेर्लेतील ऊस उत्पादकांच्या बैठकीत कृष्णा कारखान्याकडे मागणी नेर्ले : वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी बैठक झाली. दर दहा वर्षांनी कृष्णा कारखान्याने उसाला प्रतिटन दुप्पट दर दिला आहे. हा दर अहवालानुसार २०१० दिला असून २०१० ते २०२०…

…तर अनेक साखर कारखान्यांचे कामकाज ठप्प होईल!

Article By P G Medhe

केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी जाहीर केलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या निर्णयात, आगामी गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) प्रति क्विंटल ३४० रुपयांवरून ३५५ रुपयांपर्यंत वाढवला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळतो, परंतु २०१९ मध्ये, जेव्हा FRP प्रति…

मंडलिक कारखान्याकडून मयतांच्या वारसांना आर्थिक मदत

Mandlik sugar result

मुरगूड : हमीदवाडा, ता. कागल येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चार सभासदांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी संचालक…

शेतकऱ्यांनो, ऊसउत्पादन वाढविण्यासाठी पुढे या!

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे आवाहन इस्लामपूर : क्षारपड जमिनीची सुपिकता वाढविणे, शेतातील उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. गाताडवाडी येथे राजारामबापू साखर कारखाना पुरस्कृत भैरवनाथ सहकारी…

साखर, इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करा

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन संघटनेचे केंद्र सरकारला निवेदन नवी दिल्ली : सध्याच्या उत्पादन खर्चाच्या अनुषंगाने साखर आणि इथेनॉलच्या किमतीच्या आधारभूत किमतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. एफआरपी आता ऊस उत्पादन खर्चाच्या १०५.२ टक्के आहे. एफआरपीमध्ये वाढ झाल्यामुळे उसाला सर्वात फायदेशीर…

‘गोपूज कारखान्याला ‘स्वाभिमानी’ने ठोकले टाळे

थकीत बिलावरून हल्लाबोल आंदोलन वडूज : शेतकऱ्यांच्या थकीत बिलावरून संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूज कारखान्यावर शुक्रवारी हल्लाबोल केला. खटाव माणमधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन ऊस बिले अदा करण्याची मागणी केली; मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांची…

शुगर कंट्रोल ऑर्डर २०२५ ची परिभाषा समजून घेताना

Article by Dilip Patil

साखर (नियंत्रण) आदेश, 2024 (मसुदा) व साखर (नियंत्रण) आदेश, 2025 (अंतिम) यांचे बारकाईने विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की सरकारने परिभाषा ते अंमलबजावणीपर्यंत साखर उद्योगातील महत्त्वाच्या बाबी अधिक स्पष्ट व धोरणात्मक पद्धतीने हाताळल्या आहेत. या संक्रमणातून इथेनॉल निर्मिती, दर्जा मानके…

नव्या साखर नियंत्रण आदेशात नेमके काय आहे?

An Article by Dilip Patil

लेखक: दिलीप पाटील या लेखामध्ये साखर (नियंत्रण) आदेश, 2025, 1966 आणि 2018 या तिन्हींचे कलमवार तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. भारताच्या साखर नियमनातील महत्त्वपूर्ण प्रगती आणि बदलत्या प्राधान्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे. लेख काळजीपूर्वक वाचल्यानंतर नेमके काय बदल झाले आहेत,…

साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे निधन

Shankarrao Bhosale

कराड : राज्यातील साखर कामगारांचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव रामचंद्र भोसले (वय ७४ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगा, विवाहित दोन मुली, भाऊ-चुलतभाऊ, पुतणे…

Select Language »