उत्तर प्रदेश नंबर वन, पण महाराष्ट्राचीच कामगिरी सरस

नवी दिल्ली : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील २१० कारखान्यांच्या तुलनेत केवळ ११८ कारखाने सुरू होते. असे असले, तरी महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशात दुप्पट ऊस क्षेत्र…