काय आहे ‘बारामती ॲग्रो’चे प्रकरण?, घ्या जाणून….

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राजकीय नेत्यांनी कथितपणे फसवल्याचे प्रकरण २०१२ पासून गाजत आहे. या प्रकरणी 2020 मध्ये, मुंबई पोलिसांनी सर्व संबंधितांना ‘क्लीन चिट’ दिली होती. मात्र त्याला ईडीने न्यायालयात विरोध केला होता. ईडीचे म्हणणे आहे की, कन्नड सहकारी…