साखर कारखानदार नाना झाले राज्यपाल

मुंबई : जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे हे आता राज्यपाल झाले आहेत. तेदेखील राजस्थानसारख्या मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राज्याचे. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! हरिभाऊ बागडे म्हणजे महाराष्ट्राचे नाना. गेल्या चार…