Category Articles

शेतकरीविरोधी कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महाआयोग नेमा

parliament house new delhi

शेतकरी विरोधी 18 पैकी काही कायदे रद्द करणे आवश्यक आहेत. तर व्यवहार्य दृष्ट्या विचार केल्यास, काही कायद्यांचे पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करणे जरुरी आहे. त्याचा सर्वांगीण विचार करून कृती करण्यासाठी एक महाआयोगाची स्थापना करावी. ज्यात निवृत्त न्यायधीश, विधी तज्ञ, शेतकरी…

द्विस्तरीय साखर दरासाठी अमित शहांना निवेदन

Sugar Market Report

पुणे : साखरेला द्विस्तरीय दर मिळावा, यासाठी कृषी क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे सतीश देशमुख यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. त्याचा आशय खालीलप्रमाणे…. पार्श्वभूमी: भारतामध्ये एकंदर 732 स्थापित साखर कारखाने असून तो उद्योग ब्राझीलला मागे टाकून…

खतांची कार्क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

Amonia Fertilizers

पालाश आणि जस्ताची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता माती परीक्षणानुसार ठरवावी. खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण अहवालानुसार स्फुरद, पालाशची मात्रा द्यावी. नत्र खत देण्याची योग्य वेळ आणि एकूण मात्रेची विभागणी अधिक महत्त्वाची आहे. द्वीदल धान्य, कडधान्यासाठी…

इथेनॉलवर कशी चालणार विमाने?

Ashish Gaikwad Honeywell INDIA

काय आहे इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) तंत्रज्ञान हनीवेलचे नवे इटीजे तंत्रज्ञान, उत्सर्जन कमी करण्यात मदत करणारे आहे, सांगताहेत हनीवेल यूओपी इंडियाचे एमडी आशीष गायकवाड…. Weekend Special हनीवेलचे नावीन्यपूर्ण इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) प्रक्रिया तंत्रज्ञान, इथेनॉल उत्पादक कंपन्यांना साखर किंवा कॉर्न किंवा सेल्युलोसिक…

को ८६०३२ ते फुले १५०१२, ऊस वाणांची २५ वर्षांची वाटचाल

Sugarcane co-86032

महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे. या उद्योगाचे ग्रामीण जीवनाच्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झाले आहे. गेल्या २५ वर्षांतील या उद्योगाची वाटचाल आणि ऊस शेतीकडील शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढतच आहे. या…

कार्बन क्रेडिट- शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची नवी संधी

Carbon credit graphics

कृषी क्षेत्रात जशी हरित क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली तशीच आता वन शेतीची (Agro forestry Revolution) क्रांती होण्याची आवश्यकता आहे. जलद औद्योगिकीकरण, शीतकरण, हरितगृह वायू उत्सर्जन (Greenhouse Gas Emission), पारंपरिक खनिज ऊर्जा स्त्रोतांचे अतिशोषण, उच्च राहणीमान, प्रति व्यक्ती उच्च ऊर्जा…

इंधन म्हणून भारत इथेनॉलचा पाठपुरावा का करत आहे?

ethanol pump

वीकेंड विशेष ऑटो उद्योगातील जग वेगाने केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि काही वर्षांपूर्वी, भारतानेही 2030 पर्यंत 100 टक्के ईव्हीचे लक्ष्य मानले होते. तथापि, त्यानंतर ते अधिक वास्तववादी 2040 पर्यंत तर्कसंगत केले गेले आहे. विशेष म्हणजे, तरीही…

उसाला मिळू शकतो 4950 रू भाव

sugarcane FRP

साखरेला द्विस्तरीय भावाची आपली मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना, साखर कारखान्यांना व सरकारला खालील प्रमाणे फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना मिळणारा भावः 4950.8 रू. प्रति टनएका साखर कारखान्याला होणारा फायदाः 262.2 कोटी रू.सरकारला मिळणाऱ्या महसुल मधील वाढः 26,272 कोटी रू. प्रती वर्ष…

Select Language »