Category Tech News

इथेनॉलप्रश्नी दोन दिवसांत तोडगा, अमित शहांचे आश्वासन : अजित पवार

Ajit Pawar

नागपूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इथेनॉल उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या पेचावर दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. अजित पवार विधानसभेत म्हणाले, की केंद्राचा निर्णय…

केंद्राचा निर्णय धक्कादायक : ‘विस्मा’, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार

Wisma

पंतप्रधानांना पाठवले पत्र पुणे : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने जारी केलेला आदेश मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी ‘विस्मा’च्या (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) शुक्रवारी पुण्यात झालेल्या बैठकीत करण्यात आली, तसेच यासंदर्भात नागपुरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व…

कर्नाटक सरकारच्या समितीवर शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad

पुणे : साखर आणि इथेनॉलबाबत नवी धोरण ठरवण्यासाठी कर्नाटक सरकारने एक उच्चस्तरीय समिती गठित केली असून, त्यावर महाराष्ट्राचे निवृत्त साखर संचालक शेखर गायकवाड (भाप्रसे) यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढून तज्ज्ञ समितीचे गठण केले आहे.…

इथेनॉल : ‘विस्मा’ची पुण्यात तातडीची बैठक

Wisma

पुणे : केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाविषयी गुरुवारी जारी केलेल्या आदेशावर चर्चा करण्यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) शुक्रवारी (८ डिसेंबर) तातडीची बैठक बोलावली आहे. ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, या बैठकीत केंद्र सरकारच्या आदेशावर सविस्तर चर्चा…

साखर महासंघाने पंतप्रधानांकडे मागितली दाद : प्रकाश नाईकनवरे

Prakash Naiknaware

नवी दिल्ली : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या आदेश नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.ने (राष्ट्रीय साखर महासंघ) अमान्य केला असून, त्वरित पंतप्रधानांकडे दाद मागून आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. यंदा देशांतर्गत साखर उत्पादन…

इथेनॉल उत्पादनासाठी ऊस रसाचा वापर करण्यास यंदा बंदी

Ethanol

नवी दिल्ली : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर करू नये, असा आदेश केंद्र सरकारने आज (गुरुवार) जारी केला आहे. साखरेचा देशांतर्गत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.…

“रिलायन्स” प्रेस मडच्या शोधात, अनेक कारखान्यांशी चर्चा सुरू

Mukesh Ambani RIL

मुंबई – भारतातील अग्रगण्य उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीजला (RIL) मोठ्या प्रमाणावर ‘प्रेस मड’ हवा आहे. त्यासाठी कंपनी देशातील अनेक साखर कारखान्यांशी चर्चा करत आहे. ‘प्रेस मड’ चा उपयोग कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) तयार करण्यासाठी होतो. कंपनीच्या अंतर्गत स्त्रोतांचा हवाला देत इकॉनॉमिक…

‘शुगरटुडे’च्या दिवाळी अंकाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन

SugarToday Diwali Spl Issue

पुणे : साखर आणि सहकार क्षेत्राला समर्पित ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री रजनीताई सातव, साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय…

जतन करा खोडवे, सुटेल संकटाचे कोडे!

Khodva sugarcane

ही दोन वर्षे साखर उद्योगासाठी काळजीची! संकटावर मात करण्यासाठी असे करा नियोजन महाराष्ट्रामध्ये यावर्षी (२०२३-२४) हवामान बदलामुळे सुमारे १५ ते २० टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेषतः साखर पट्ट्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे…

ऐंशीवर कारखान्यांचे गाळप परवाने लटकले

sugar factory

पुणे : २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंरपासून जोरात सुरू झाला असला, तरी तब्बल ८५ कारखान्यांचे गाळप परवाने विविध कारणांमुळे लटकले आहेत. यात सहकारी कारखान्यांसह खासगींचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामासाठी एकूण २१७ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले…

Select Language »