साखर कारखाने बायो रिफायनरीज बनावेत : प्रो. जी. डी. यादव

पुणे : साखर कारखाने यापुढे केवळ साखर आणि इथेनॉल सारखी उपउत्पादने बनवणारा उद्योग न राहता, ते बायो रिफायनरीज बनावेत, अशी अपेक्षा प्रख्यात तज्ज्ञ आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू पद्मश्री प्रो. डॉ. जी. डी. यादव यांनी व्यक्त केली. दी…