आठ हप्त्यात कर्ज परतफेड, किल्लारी साखर कारखान्याला दिलासा

मुंबई : किल्लारी (ता. औसा, जि. लातूर) येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यास जुनी कर्जाची रक्कम परतफेड करण्यास आठ हप्ते पाडून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आदल्या रात्री हा निर्णय जारी करण्यात आला. यासंदर्भात साखर कारखान्याने सरकारकडे…












