Author 1

Author 1

ऊस वाहतूकदार फसवणूकप्रकरणी मुकादमावर गुन्हा

सातारा : कराड तालुक्यातील एका ऊस वाहतुकदाराची तब्बल दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यातील एका मुकादमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक सुदाम ढगे (रा. आंबड रोड, नूतन वसाहत, शंकरनगर, जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे.  याप्रकरणी संदीप सूर्यकांत थोरात…

शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीस प्राधान्य द्यावे  :  काळे

अहिल्यानगर  : कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हिताला सदैव प्राधान्य दिले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान संचालक मंडळाने ही परंपरा कायम ठेवली. उसाला सातत्याने जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्यात कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कायम…

राज्यातील ९२ कारखान्यांकडून अद्याप ‘एफआरपी’ नाही :  अजित पवार

Ajit Pawar

बारामती :  साखर आयुक्तांच्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल ९२  साखर कारखान्यांकडून अद्याप ८६४ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी शेतकऱ्यांना येणे बाकी आहे, त्यामुळे २० साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई करीत साखर ताब्यात घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.…

…अन्यथा, ‘जरंडेश्वर’विरोधात जनआंदोलन करणार

कुमठे गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांचा इशारा अहिल्यानगर : जरंडेश्वर शुगर मिल आपले मळीमिश्रित पाणी व डिस्टिलरीतील टाकाऊ रासायनिक पाणी तिळगंगा नदीत सोडून कुमठे गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करून खेळ खेळत आहे. हा खेळ रोखण्याची माझी लोकनियुक्त सरपंच या नात्याने…

इतर कारखान्यास ऊस दिल्यास सवलती बंद करणार : जगताप

Someshwar Sugar

बारामती :  ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास दिल्यास साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार आहेत. हार्वेस्टर ऊस तोडणी करण्याकरिता प्राधान्य देण्यात आल्याने सभासदांनी शेतात किमान…

शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यास कारखाना कटिबद्ध : थोरात

अहिल्यानगर : शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे. ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी शंभर टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. वाघापूर (ता. संगमनेर)…

सोलापुरातील साखर उद्योजकांसाठी खुशखबर!

साखरेचा माल देशाच्या विविध भागांत रेल्वेने पाठवता येणार सोलापूर : सोलापूर हा राज्यातील अग्रगण्य साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी लाखो टन साखरेचे उत्पादन घेतले जाते.  या धोरणात्मक विकासामुळे येथील रेल्वे स्टेशनच्या १५ ते २० किलोमीटर परिसरातील…

केंद्राकडून जूनचा साखर विक्रीचा कोटा जाहीर

पुणे :  बाजारात साखरेला मागणी नसल्याने मे महिन्याच्या कोट्यातील सुमारे ५० हजार टन साखर अद्याप कारखान्यांकडे शिल्लक आहे. बाजारातील साखरेचे दर नियंत्रित राहावे, यासाठी साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी केंद्र सरकार महिन्याला कोटा देत असते. केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा…

पाडेगाव ऊस संशोधनला आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार

Manikrao Kokate

राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन अहिल्यानगर : पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करून आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला…

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : रविकांत तुपकर

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता आक्रमक होताना दिसत आहे. यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. यानिमित्त ते लातुरात आले असता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.…

Select Language »