SugarToday

SugarToday

32 कारखान्यांचे गाळप सुरूच

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

32 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच

sugar factory

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

वैद्यनाथने माझ्या ऊसाचे पैसे सुद्धा दिले नाही : धनंजय मुंडे

बीड : शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस वाढला, मग अतिरिक्त झाला. मग करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला. आपल्या भागातील वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न उपस्थित होणार म्हणून मी अंबाजोगाईचा आंबा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला.…

बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, शरद पवार यांची ग्वाही

येत्या काही दिवसांत राज्याचे सहकार मंत्री, कामगार मंत्री, कामगार संघटकांचे प्रतिनिधी व संबंधितांची बैठक घेऊन राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने चालू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वर्षी उत्तर…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय : गडकरी

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन…

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय : गडकरींची मिश्किल टिप्पणी

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन…

हताश शेतकऱ्याने ऊस पेटवला, नंतर संपवलं स्वत:चं जीवन

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न बीड : जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

राज्यात 20 लाख टन ऊस शिल्लक : फडणवीस

devendra fadanvis

राज्यात २० लाख मेट्रिक टन अतिरिक्त ऊस गाळपाविना शिल्लक असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी शेतकरी म्हणून हिणवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नका, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…

Select Language »