मुलीच्या लग्नासाठी शंभर किलो साखर भेट

जालना- जिल्ह्यातील घनसावंगी येथील ‘समृद्धी’ साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकरी हे आमच्या कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठवत असतात. त्याला कारखान्याबद्दल एक आत्मियता…












