साखरेविना पेयांचा जोर: आरोग्य जागरुकता वाढली, पण सुरक्षेची चिंता

नवी दिल्ली- भारताच्या पेय उद्योगात सध्या एक मोठा बदल दिसून येत आहे: ग्राहक आता साखरेच्या पेयांऐवजी ‘साखरेविना’ (Zero-sugar) किंवा ‘कमी साखर’ (Low-sugar) असलेल्या पर्यायांना पसंती देत आहेत. विशेषतः शहरी भागातील तरुण ग्राहक या बदलाचे नेतृत्व करत आहेत. वाढती आरोग्य जागरूकता,…











