सरकारमान्य कोणताही वजनकाटा गृहित धरण्याची शक्यता -शुगरटुडे विशेष

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर व्हावी यासाठी सरकारमान्य कोणत्याही वजनकाट्यावरील उसाचे वजन गृहित धरले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच सर्व साखर कारखान्यांना कळवले जाईल, अशी माहिती ‘शुगरटुडे’ला सूत्रांकडून मिळाली. साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अनेकदा…