ब्लॉग

ऊस दर : बिकेयूचे मुख्यमंत्री खट्टर यांना पत्र

sugarcane field

सोनीपत : उसाच्या राज्य समर्थन मूल्याची (SAP) घोषणेस उशीर होत असल्याने नाराज झालेल्या भारतीय किसान युनियनने (चारुनी गट) मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून SAP ची घोषणा करण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी यांनी…

नागपूर, जालन्यात ऊस विकास संस्था सुरू होणार

IISR -SUGARCANE RESEARCH

औरंगाबाद : देशातील प्रमुख ऊस संशोधन संस्था भारतीय ऊस विकास संशोधन संस्थेची (आयआयएसआर) दोन केंद्रे मराठवाड्यात जालना आणि विदर्भात नागपूर जवळ होणार आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या 62 व्या दीक्षांत समारंभात ही…

व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती

VSI Pune

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) चार पदांची भरती करण्यात येणार आहे. चारही पदांसाठी थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. सिनिअर रिसर्च फेलोसाठी २२ नोव्हेंबर रोजी ११ वाजता मुलाखती होणार आहेत. या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता एम. एस्सी. आहे. अधिक…

यंदा पंजाबातही सर्वाधिक ऊस दर, हरियाणाशी बरोबरी

sugarcane cutting

नवी दिल्ली : देशामध्ये सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य म्हणून या गाळप हंगामात आता हरियाणाबरोबरच, पंजाबचीही नोंद झाली आहे. त्याने उत्तर प्रदेशला गेल्या हंगामातच मागे टाकले आहे. यंदा गाळप हंगाम सुरू होऊन महिना उलटल्याने उत्तर प्रदेशच्या ताज्या निर्णयाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा…

यंदा उसाची पळवापळवी शक्य : साखर आयुक्त

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

ऊस वाहतूक खर्च कमी करण्यासाठी कारखान्यांकडे आग्रह धरावा पुणे : (Sugartoday Team) : यंदाची परिस्थती पाहता साखर काखान्यांनाकडून उसाची पळवापळवी होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी अन्य मार्ग वापरू नयेत, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.…

‘स्वाभिमानी’चे २५ नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन

RAJU SHETTI

राज्याच्या मंत्र्यांना कार्यकर्ते जाब विचारणार टीम शुगरटुडेकोल्हापूर : सरकार कोणाचेही असो, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या…

प्रतिटन 5,500 रु. दर द्या : रयत क्रांती

Belgavi Rayat Agitation

बेळगाव – ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे. त्यासाठी बेळगावातील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. यावेळी आयुक्त कार्यालयात उपस्थित नव्हते. या आंदोलनामुळं पोलिसांनी आयुक्त कार्यालयाकडे धाव घेत…

नाशिकमध्ये साखर कारखान्यांचा बंदला पाठिंबा

Nashik sugar agitation

नाशिक : जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस बंद आंदोलन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील कादवा व वसाका या साखर कारखान्यांनी या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा…

‘एफआरपी’पेक्षा अधिक भाव देणार : बजरंग सोनवणे

Bajrang Sonawane, chairman

येडेश्वरी कारखाना युनिट -१ चा ९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न केज – तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा ९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण महाराज यांच्या शुभहस्ते पारंपरिक पद्धतीने काटापूजन, गव्हानपूजन करून मोळी टाकण्यात आली.…

एकरकमी एफआरपीचा कायदा हिवाळी अधिवशेनातच करा : राजू शेट्टी

Raju Shetty agitation

‘स्वाभिमानी’चे ऊसतोड, वाहतूक बंद आंदोलन पुणे : सर्व साखर कारखान्यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम एकरकमी देणे बंधनकारक करणारा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. येत्या हिवाळी अधिवशेनातच हा कायदा…

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सडेतोड मुलाखत

यासह अनेक प्रश्नांना साखर आयुक्तांची तपशीलवार उत्तरे सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

बदल्यांसाठी मंत्री, बगलबच्चे खंडणी वसूल करतात, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetti former MP

अहमदनगर – दर दोन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या (Officers Transfer) नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे हे अधिकाऱ्यांकडून खंडणी (Extortion) वसूल करतात, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेट्टी यांनी हा गंभीर…

Select Language »