ब्लॉग

‘पांडुरंग’ कडून शेतकऱ्यांचा सन्मान

Pandurang Sugar 34th AGM

उसाच्या एफआरपीसोबत साखरेचे दरही वाढवावेत : परिचारक सोलापूर: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उत्कृष्ट ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.देशभरातील साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडलेला असताना केवळ उसाची एफआरपी (न्याय्य व…

एकरकमी एफआरपी : आता फैसला १९ नोव्हेंबरला

SUPREME COURT

नवी दिल्ली: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या गाळप झालेल्या उसाची एफआरपी एकरकमी देण्याच्या मुद्यावर येत्या १९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा फैसला होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकरकमी एफआरपी देण्याचा निकाला दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे; मात्र…

पं. जितेंद्र अभिषेकी

Pandit Jitendra Abhisheki

आज रविवार, सप्टेंबर २१, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ३० शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : चंद्रोदय नहींचंद्रास्त : १८:२०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

साखर कारखाने वर्षभर चालायला हवेत – डॉ. यशवंत कुलकर्णी

Dr. Yashwant Kulkarni

सोलापूर – जिल्ह्यातील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी जागतिक आणि देशांतर्गत साखर बाजारातील स्थिती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर उच्च असतानाही,…

साखर एमएसपी, इथेनॉल दर वाढवा; ‘विस्मा’च्या आयुक्तांकडे महत्त्वपूर्ण मागण्या

WISMA

पुणे: राज्यातील आगामी ऊस गाळप हंगाम २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) साखर आयुक्तालयाकडे काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव आणि मागण्या सादर केल्या आहेत. यंदा राज्यात उसाची स्थिती चांगली असल्याने १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करावा, अशी प्रमुख मागणी करतानाच,…

यशवंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने पलटी का मारली?

Yashwant sugar factory

सभासद शेतकरी संघर्ष कृती समितीचे १५ सवाल पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याचे ( थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील विविध देणी व कर्जासाठी जमीन विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. शासनाने कारखान्याला जमीन विक्रीसाठी परवानगीही दिली आहे, या पार्श्वभूमीवर सभासद…

संत गुलाबराव महाराज

Sant Gulabrao Maharaj

आज शनिवार, सप्टेंबर २०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २९ शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०५:५१, सप्टेंबर २१ चंद्रास्त : १७:४७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष :…

साखर प्रक्रिया प्रकल्प संचालनासाठी विविध पदांसाठी जम्बो भरती

vsi jobs sugartoday

पुणे : आय.एम.पी. इंजिनिअरिंग अॅण्ड पॉवर प्रा.लि. येथे महाराष्ट्रातील साखर प्रक्रिया प्रकल्प संचालनासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छुक उमेदवारांनी वॉक-इन / ऑनलाईन मुलाखतीसाठी hr@impepl.com आणि hr.corporate@impepl.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच विशेष…

साखर सम्राटांची दुकानदारी संघटनेने मोडीत काढली : राजू शेट्टी

भीमानगर येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयाचे उद्घाटन माढा : राज्यातील सर्वच साखर कारखानदार एकत्र येऊन खासगी सहकारी कारखान्यांचे ऊसदर ठरवत असतात. आमदार, खासदारांचेच बहुतांश साखर कारखाने असल्याने ऊस दर कमी मिळतो. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी वेळोवेळी राज्यव्यापी आंदोलने उभी केल्याने…

एस.पी. शुगरमध्ये विविध 16 जागांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव : ३०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या एस.पी. शुगर & अग्रो प्रा.लि.मध्ये सॉल्वंट प्लॅन्ट करिता खालील नमूद केलेल्या जागा त्वरित भरावयाच्या आहेत. सदर पदासाठी प्रत्यक्ष पदावर काम करत असलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी रविवार…

इथेनॉलसारख्या जैविक इंधनाचा वाहन इंजिनावर दुष्परिणाम नाहीच

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे पुन्हा स्पष्टीकरण नवी दिल्ली : इथेनॉलबाबत अनेक जण फारसे संशोधन न करता अफवा पसरवीत असल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, ऊस किंवा अन्नधान्यापासून तयार केलेले…

राजुरीतील इथेनॉल प्रकल्पाबाबत योग्य तो मार्ग काढणार : पवार

sharad pawar

प्रकल्प रद्द करण्याबाबत शेतकरी संघर्ष समितीचे शरद पवार यांना साकडे पुणे : शेतकरी हा कृषी जीवनाचा आत्मा आहे. जर राजुरी येथील इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त होत असतील, तर राज्य सरकारने यावर सखोल विचार करणे आवश्यक आहे. पुणे-नाशिक महामार्ग आणि राजुरीतील इथेनॉल…

Select Language »