दोनशे फुटांवर दुकान असणारा भारत हा एकमेव देश – शेखर गायकवाड

काळानुसार होणारे बदल भारतीय बाजारपेठेने स्वीकारले आहेत. मला काय हवे ते, ही बाजारपेठच ठरवत असते. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांना ही वैशिष्ट्ये समजली नाहीत. त्यामुळे कोणत्याही बाहेरून येणाऱ्या शक्ती या बाजारपेठेला वळण देऊ शकत नाहीत, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष…












