ब्लॉग

जागतिक जल दिन

World water day

शनिवार, मार्च २२, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १, शके १९४७सूर्योदय : ०६:४१ सूर्यास्त : १८:५०चंद्रोदय : ०१:५०, मार्च २३ चंद्रास्त : ११:५२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष : कृष्ण…

‘श्री विघ्नहर’ला प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर

Satyashil sherkar

चेअरमन सत्यशिल शेरकर यांची माहिती पुणे – जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय तसेच सभासद, ऊस उत्पादकांच्या असलेल्या विश्वासाच्या जोरावर विघ्नहर कारखान्याने आपली पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम राखली असून गळीत हंगाम २०२३-२४ करीता…

भीमाशंकर कारखाना सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्राला सर्वाधिक १० पुरस्कार

NFCSF Awards

साखर उद्योगातील राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षमता पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF), जी भारतातील 260 सहकारी साखर कारखान्यांचे आणि 9 राज्य सहकारी साखर संघांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे, 2023-24 या वर्षासाठी साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे…

सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे विभागात; राज्यातील १९ हजार कारखाने लाल श्रेणीत

sugar industry new rules

पुणे  : राज्यातील १२ विभागांत एकूण १९ हजार ३४९ कारखाने धोकादायक लाल श्रेणीत असल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्य आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे. सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे,  तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक, तर तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभागाचा…

थकीत ‘एफआरपी’ : ठोंबरेंनी धरले सरकारला जबाबदार

Sugarcane FRP

पुणे : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकबाकी रक्कमेस केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, अशा स्पष्ट शब्दांत ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रावर खापर फोडले आहे. ठोंबरे यांनी थेट केंद्राला टार्गेट केल्यानंतर अद्याप सरकारकडून कसलीही प्रतिक्रिया आली नाही.…

गुऱ्हाळघरांमध्ये घातक पदार्थ जाळल्याने प्रदूषणात वाढ; ग्रामस्थांची तक्रार

Jaggary Factory

कोल्हापूर  : गुऱ्हाळघरांमध्ये सध्या उसाचा रस उकळण्यासाठी इंधन म्हणून प्लास्टिक, रबर, कुशन आणि तत्सम घातक पदार्थ जाळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे हवेत विषारी वायू प्रदूषण निर्माण होत आहे.. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.. यापार्श्वभूमीवर…

दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते. या…

माळेगाव कारखाना कामगारांचे आंदोलन चिघळणार

Malegaon Sugar Factory

 माळेगाव ः मागण्यांची पूर्तता न करणे, तसेच ठराविक कामगारांना केलेल्या पगारवाढीच्या निषेधार्थ माळेगाव साखर कारखाना कामगारांचे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. माळेगाव कारखाना संचालक मंडळाने फक्त ९६ कामगारांची नुकतीच पगारवाढ केली. या निर्णयाविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याने सोमवारी…

विलास कारखान्याची निवडणूक बिनविरोध

vilas sakhkari sakhar karkhana

लातूर ः विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत सर्वच २१ संचालक बिनविरोध निवडणूक आले आहेत. प्रशासनाकडून या विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.  या निवडणुकीत आ.अमित देशमुख दोन गटांतून आक्षेपानंतरही निर्विरोध आले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या…

अमित देशमुख : वाढदिवस शुभेच्छा

Amit Deshmukh Birthday

महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर (शहर) चे आमदार आणि साखर उद्योगात भरीव योगदान देणारे व्यक्तिमत्त्व अमित विलासराव देशमुख यांचा २१ मार्च रोजी वाढदिवस. या निमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा! यानिमित्ताने लातूर शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक, धार्मिक…

एफआरपी : हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणे योग्य ठरेल?

Highcourt on FRP

लेखक: दिलीप पाटील १७ मार्च २०२५ रोजी पारित झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या आदेशाने राज्य सरकारच्या २१ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयाला (GR) रद्दबातल ठरवले आहे, जो साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना…

Select Language »