शेतकरी, ऊस वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध

सहकारमंत्री पाटील; आमदार शशिकांत शिंदेंनी उठवला आवाज मुंबई : ऊस तोडणी मुकादमांकडून सर्वसामान्य शेतकरी आणि वाहतूकदारांची फसवणूक होत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत १८ कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. शेतकरी आणि वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी राज्य…











