Category पश्चिम महाराष्ट्र

एमडी मुलाखतींचे दोन टप्पे सुरळीत

MD Panel for sugar factories

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी होत असलेल्या ‘एमडी’ मुलाखतींचे दोन टप्पे सुरळीत पार पडले, मुलाखतींची शेवटची फेरी सोमवारी होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या मुलाखत प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने, या विषयाकडे संपूर्ण साखर उद्योगाचे लक्ष लागले होते. मात्र…

अत्यावश्यक यादीतून साखर वगळावी : पाटील

Harshwardhan Patil

सांगली : देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी १६ टक्के साखर घरगुती वापरासाठी लागते, तरीही साखर अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत आहे. साखरेला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, यासाठी केंद्र सरकारशी राष्ट्रीय साखर संघाचे बोलणे सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन…

वादग्रस्त खेडकरची साखर उद्योगातही गुंतवणूक

Dilip khedkar

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकरही सध्या चर्चेत असून, तेदेखील त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांमुळे वादग्रस्त बनले आहेत. त्यांनी साखर उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. डिलिजन्स शुगर अँड ॲग्रो प्रा.…

स्व. आबासाहेब यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरक : .रविराज देसाई

Abasaheb Desai

सातारा :- लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार व मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई ऊर्फ आबासाहेब यांचे कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणा देत राहील, असे उद्‌गार मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) यांनी काढले. स्व.…

नव्या सहकारी साखर कारखान्यांना परवाने देण्याची गरज

KHAMKAR ARTICLE

– साहेबराव खामकर संपूर्ण जगामध्ये गेल्या गाळप हंगामात एकूण १८६० लाख टन साखर उत्पादन झाले असून त्या मध्ये ब्राझील ने ४५० लाख टन साखर उत्पादन करून अग्रक्रम मिळविला आहे.तर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून ३४० लाख टन साखर उत्पादन झाले…

माळी शुगर, जयहिंद शुगरसह चार कारखान्यांवर ‘आरआरसी’नुसार कारवाई

THE SASWAD MALI SUGAR

पुणे : दी सासवड माळी शुगरसह चार साखर कारखान्यांवर, एफआरपी थकबाकी प्रकरणी साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई केली आहे. या कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची नौबत येऊ शकते. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील लोकमंगल माउली साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे ५ कोटी ३८ लाख,…

श्रीनाथ म्हस्कोबा करणार सात लाख टन गाळप

SHRINATH SUGAR ROLLER PUJA

पुणे : आगामी गाळप हंगामासाठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने तयारी पूर्ण केली आहे, अंदाजे सात लाख मे. टन ऊस गाळप होणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी केले. पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या २०२४-२०२५…

कल्लाप्पाण्णांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर

Kallappanna Awade Birthday

कोल्हापूर : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी कलाप्पाण्णा आवाडे यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम केन कमिटीचे चेअरमन डॉ. राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक…

धोके ओळखा, कारण साखर कामगारांच्या गळ्याला बसतोय विळखा!

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

डॉ. यशवंत कुलकर्णी/वाढदिवस शुभेच्छा

Dr. Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

Select Language »