माळी शुगर, जयहिंद शुगरसह चार कारखान्यांवर ‘आरआरसी’नुसार कारवाई

पुणे : दी सासवड माळी शुगरसह चार साखर कारखान्यांवर, एफआरपी थकबाकी प्रकरणी साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई केली आहे. या कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची नौबत येऊ शकते. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील लोकमंगल माउली साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे ५ कोटी ३८ लाख,…