जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात उपोषण करणार : कोल्हे

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ नगर : जिल्ह्यातील पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण लाक्षणिक उपोषण करणार आहोत, अशी घोषणा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली. कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील सहकारमहर्षी शंकरराव…