Category पश्चिम महाराष्ट्र

थकित एफआरपी १५ टक्के व्याजासह द्या

Raju Shetti former MP

सांगली ः थकित एफआरपी रक्कम, १५ टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. आगामी हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा…

पंचसूत्री अवलंबल्यास एकरी १२५ टन उत्पादन शक्य – संजीव माने

sugarcane field

सातारा ः ऊस लागवडीची योग्य पद्धत , माती परीक्षणनुसार रासायनिक खतांच्या मात्रा, ठिबक सिंचनांद्वारे पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक किड रोग व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास एकरी १२५ टन ऊस उत्पादन घेणे सर्व शेतकऱ्यानाही शक्य आहे, असे प्रगतिशील विक्रमवीर शेतकरी संजीव…

व्हीएसआयमध्ये स्टेनो-टायपिस्टची भरती

VSI Pune

पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) स्टेनो-टायपिस्टच्या एका पदाची भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर आहे. या पदासाठी आरंभिक एकूण वेतन ३१,४४३ रुपये आहे.या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण, मराठी लघुलेखन वेग ८० शब्द प्र.मि.,…

दिल्लीच्या मेळाव्याला शेट्टी यांची उपस्थिती

Raju Shetti former MP

नवी दिल्ली- रोजगार चळवळीला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच अनेक शेतकरी नेते आणि संघटनांनी जंतरमंतर येथे ‘रोजगार संसद’ मध्ये भाग घेतला, असे संयोजक संयुक्त रोजगार आंदोलन समिती (SRAS) च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यावेळी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीदेखील उपस्थित होते. आंदोलनात सहभागी…

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत साखर आयुक्तांचे कायद्यावर बोट

पुणे : आमदार तानाजी सावंत यांनी उसाच्या थकीत रास्त व किफायतशीर रकमेबाबत (FRP) सवलतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली खरी; मात्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मागणी अवास्तव असल्याचे सांगत अमान्य केली, शिवाय कायदा काय सांगतो, याकडेही लक्ष वेधले.त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही…

कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद व्हावी : अनास्कर

पुणे : थकीत कर्जांची उत्पन्नाशी निगडित पुनर्बांधणी करावी, रोखीचे व्यवहार पूर्णतः बंद करण्यात यावेत, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद करण्यात यावी, उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावी, असा सल्ला राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिला. मांजरी येथे वसंतदादा…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

राजगड साखर कारखान्यासाठी 29 मे ला मतदान होणार

पुणे : पुण्यातील भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022-27 हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. 17 संचालक निवडीसाठी हा निवडणूककार्यक्रम जाहीर झाला आहे. 29 मेला यासाठी मतदान होणार आहे. तर…

नितीन गडकरी यांचा साखर कारखानदारीला सावधगिरीचा इशारा

साखर कारखानदारांना राजकारण करायचे आहे. त्यामुळे उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत. दुसरीकडे साखर जास्त झाली आहे. ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन वाढले तर २० ते २२ रुपयांवर भाव येईल. अशा स्थितीत उसाची लागवड जास्त होत राहिली तर एक दिवस आत्महत्या…

भीमा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी

कुरकुंभ – दौंड तालुक्यातील पाटस येथून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sahkari Sugar Facotry) 31 मार्च 2021 च्या ताळेबंदनुसार (Balance Sheet) राज्य सहकारी बँकेचे (State Bank) 14 कोटी 27 लाख 85 हजार 757 रूपये 50 पैसे कर्ज (Loan) असल्याचे दिसून…

Select Language »