महाराष्ट्राच्या साखर उद्योगाचे आधुनिक शिल्पकार

–अविनाश देशमुख साखर कारखानदारी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या क्षेत्रात श्री. अजित पवार यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. केवळ कारखाना चालवणे नव्हे, तर तो आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून नफ्यात कसा आणता येतो, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला…










