Category राजकीय

साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे यांचा मोलाचा सल्ला

Mangesh Titkare being felicitated by Prashant Paricharak

पंढरपूर: “साखर कारखानदारी सध्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. केवळ गाळप क्षमता वाढवण्याच्या ‘रॅट रेस’मध्ये न पडता, आता तंत्रज्ञानाची जोड आणि मनुष्यबळाचे कौशल्य विकास (Skill Development) केल्याशिवाय हा उद्योग तग धरणार नाही. विशेषतः सहकारी कारखान्यांनी आपला अवाढव्य आणि अकुशल कर्मचारी…

E20 हे केवळ सुरुवात आहे, आता भारताने E50 चे लक्ष्य ठेवावे : समीर सोमय्या

Sameer Somayya, Godawari Bio Refineries

‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली आहे: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले असून, १ एप्रिल २०२६ पासून देशभर हे इंधन अनिवार्य…

.. ही नामुष्की साखर कारखान्यांवर का येतेय?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

जवाहर, कृष्णा, जरंडेश्वर कारखाने साखर उत्पादनात राज्यात अव्वल

Sugar Crushing season Special Report

शुगरटूडे विशेष रिपोर्ट : गाळप हंगाम 2025-26 — कोण ठरले श्रेष्ठ, सहकारी की खाजगी? पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील 210 साखर कारखान्यांनी ७ एप्रिलपर्यंत एकूण 10 कोटी 44 लाख 19 हजार मे. टन ऊसाचे गाळप करून 9…

देशात उसाची थकबाकी ३२ पटीने वाढली : FRP Arrears

FRP Arrears 32 times Higher than the last year 2024-2025

नवी दिल्ली: देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. संसदेच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विषयक स्थायी समितीने उसाच्या थकबाकीत (Sugarcane Arrears) झालेली ३२ पटीने वाढ अधोरेखित केली आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशातील ऊस थकबाकीचा आकडा…

‘साखर, खाद्यतेलाचा अति वापर टाळा, फिट राहा!’ *मन की बात*मधून मोदींचा सल्ला

Keep distance from Sugar and Oil- Modi's health advice to people

नवी दिल्ली: देशातील वाढत्या ‘लाईफस्टाईल’ (Lifestyle) आजारांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. आपल्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या मासिक रेडिओ कार्यक्रमातून जनतेला संबोधित करताना त्यांनी साखरेचा वापर कमी…

इंधन क्रांती: एलपीजीची जागा आता ‘इथेनॉल’ घेणार ? A report by V. K. Jain

Can Ethanol take the place of LPG in India- Read in Detail - V K Jain

भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी नवीन पर्याय! नवी दिल्ली/पुणे: भारतातील स्वयंपाकाच्या इंधनाचे चित्र येत्या काळात बदलण्याची शक्यता आहे. सध्या देशातील सुमारे ३३ कोटींहून अधिक घरांमध्ये एलपीजी (LPG) हा स्वच्छ इंधन म्हणून वापरला जातो. मात्र, वाढती जागतिक अस्थिरता आणि आयातीवरील प्रचंड खर्च यामुळे…

साखर उद्योगाला आर्थिक मदतीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन

Sugar Industry Meeting with CM Fadnavis

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी मुख्य सचिवांना साखर उद्योगाला आर्थिक मदत देण्यासंदर्भातील प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले असून, या समितीने तातडीने अहवाल सादर करावा असे सांगितले. या समितीत सहकार, कृषी व…

सूर्यप्रकाशातून स्वयंपाक: “सोलर-हायड्रोजन स्टोव्ह” शक्य आहे का?

solar chulha

–दिलीप पाटील भारतातील IIT Bombay ने स्वयंपाकाच्या क्षेत्रात एक अभिनव पाऊल टाकले आहे. IIT Bombay च्या SoULS (Solar Urja through Localisation for Sustainability) उपक्रमाने Solar PV Cook-stove म्हणजेच सौर चूल विकसित केली आहे. हा DC-इंडक्शन-आधारित स्टोव्ह सौरऊर्जेवर चालतो आणि दिवसा…

महिलांसाठी स्वयंरोजगार योजना आणि युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवणार

Veerdhaval Jagdale, Daund Sugar- Pune ZP president

  Pune ZP President and Daund Sugar Director Veerdhaval Jagdale’s Interview दौंड शुगरचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचा निर्धार पुणे जिल्हा परिषदेला तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (१८ मार्च) नवे अध्यक्ष मिळाले आहेत. यानुसार दौंड…

Select Language »