Category राजकीय

ऊस उत्पादक, शेतकऱ्यांचा कौल कुणाला?

Loksabha 2024

–भागा वरखडे ………. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षांना दक्षिणेत चांगले यश मिळाले असले, तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फटका बसला. या दोन राज्यांत ५५ हून अधिक जागांचा फटका…

9822446655 : शेतकऱ्यांनो हा ‘व्हॉट्‌सअप नंबर सेव’ करा…

FARMER IN FIELD

कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हाट्सअप क्रमांक जारी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती आदी बाबींची थेट तक्रार करता येणार; तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवणार मुंबई – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी…

पगार कितीही असो, काम मात्र झोकून!

Bhaskar Ghule Column

या सदरात साखर उद्योगातील कामगारांविषयी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला,…

भविष्यातील इंधन हायड्रोजन : नितीन गडकरी

Nitin Gadkari

येत्या काही वर्षांत वाहने 100% इथेनॉलवर चालतील “पुढील काही वर्षांत मोटारसायकल, ई-रिक्षा, ऑटो-रिक्षा आणि कार 100 टक्के इथेनॉलवर आधारित असाव्यात अशी माझी इच्छा आहे,” – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी बेगुसराय (बिहार): भारतासाठी भविष्यातील इंधन हायड्रोजन हेच असेल,…

भारताच्या ‘एफआरपी’वरून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला पोटशूळ

Sugarcane FRP

ऊस अनुदानाबाबत भारताकडून WTO नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नवी दिल्ली : भारताने WTO च्या कृषी करार (AoA) मध्ये निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ऊस अनुदान दिले आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी ओरड अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने सुरू केली…

पात्र असूनही कर्ज देण्यास टाळटाळ का?

Bhaskar Ghule Column

दीर्घ मुदतीचे कर्ज हाच उत्तम इलाज…. माझे नाते शेतकऱ्यांच्या चुलींशी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही…

विठ्ठल कारखान्यासाठी अभिजित पाटलांचा महायुतीला पाठिंबा

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर: विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार आहोत, असे जाहीर करणाऱ्या चेअरमन अभिजित पाटील यांनी अखेर महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना जादाची रसद मिळण्याचा अंदाज आहे. सोलापूरच्या बालाजी सरोवर…

मुबलक कोट्यानंतरही साखर दरात तेजी

Sugar production

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मे महिन्यासाठी 27 लाख टन साखरेचा कोटा खुला करूनही, साखरेत तेजी आहे. साखरेचा दर 75 रुपयांनी वाढून क्विंटलला 3900 ते 3950 रुपयांवर पोहोचला आहे.मे महिन्यात साखरेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुरेसा कोटा…

सत्ताधारी, विरोधकांच्या २१ कारखान्यांना ‘एनसीडीसी’चे कर्ज मिळणार

sugar factory

नवी दिल्ली : राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यात सत्ताधाऱ्याच्या १५ आणि उर्वरित विरोधकांच्या कारखान्यांचा समावेश आहे. त्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) कर्ज देणार आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हा निर्णय घेण्यात आला.या…

राम मंदिरात वापरली उसाच्या बगॅसची भांडी : मोदी

Narendra Modi on sugarcane

दहा वर्षांत ऊस उत्पादकांना १ लाख कोटी मिळाल्याचा दावा नवी दिल्ली : ऊस हे महत्वाचे पीक असून, त्याच्या उपपदार्थांमुळे जीवाश्म इंधनावरील (पेट्रोलियम) अवलंबित्व कमी होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. तसेच उसापासून पर्यावरणपूरक वस्तू बनतात. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या…

Select Language »