Category राजकीय

ऊस क्षेत्रातील आर्थिक व्यवहाराला कायद्याचे स्वरूप द्या : आ. धस

Suresh Dhas, MLC

नागपूर – गेल्या तीन वर्षांपासून साखर संघाने वाढ देऊन देखील ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ जाहीर केलेली नाही. सन 2020 मध्येच 14 टक्के वाढ दिली गेली, ती जाहीर करावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत केली. सन…

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मुंडे

IndianFarmer

कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल लाभ नागपूर – ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक…

पवारांकडे प्रचंड पैसा हा गैरसमज – डॉ. सायरस पूनावाला

Sharad Pawar - Birthday Special

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे अध्यक्ष आणि साखर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे देशाचे ज्येष्ठ नेते खा. श्री. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे कॉलेज जीवनापासूनचे घट्ट मित्र, प्रसिद्ध उद्योगपती डॉ. सायरस पूनावाला ( अध्यक्ष, पूनावाला समूह) यांचा हा…

इथेनॉलप्रश्नी दोन दिवसांत तोडगा, अमित शहांचे आश्वासन : अजित पवार

Ajit Pawar

नागपूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इथेनॉल उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या पेचावर दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. अजित पवार विधानसभेत म्हणाले, की केंद्राचा निर्णय…

इथेनॉलप्रश्नी तोडगा निघण्याची आशा : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

ऊस रस/शुगर सिरपपासून होतो ५८ टक्के इथेनॉल पुरवठा पुणे : उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादन करण्यावर या हंगामासाठी बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी साखर उद्योगाचे नुकसान होऊ नये म्हणून व्यवहार्य तोडगा काढणे शक्य आहे, अशी…

साखर महासंघाने पंतप्रधानांकडे मागितली दाद : प्रकाश नाईकनवरे

Prakash Naiknaware

नवी दिल्ली : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या आदेश नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.ने (राष्ट्रीय साखर महासंघ) अमान्य केला असून, त्वरित पंतप्रधानांकडे दाद मागून आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. यंदा देशांतर्गत साखर उत्पादन…

इथेनॉल उत्पादनासाठी ऊस रसाचा वापर करण्यास यंदा बंदी

Ethanol

नवी दिल्ली : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर करू नये, असा आदेश केंद्र सरकारने आज (गुरुवार) जारी केला आहे. साखरेचा देशांतर्गत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.…

‘बिद्री’त के. पीं.च्या सत्ताधारी आघाडीचा दणदणीत विजय

K P Patil Bidri sugar

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार के पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी आघाडीने यांनी विरोधी परिवर्तन पॅनलचा फडशा पाडत कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. सर्व…

जयंतरावांना राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यात चार कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे, मोहनराव शिंदे व विश्वासराव नाईक चिखली व क्रांती कुंडल हे जयंत पाटलांच्या इशार्‍यावर चालणार्‍या सहकारी मित्रांचे, 4 कारखाने आ. विश्वजीत कदम यांचे म्हणजे जवळपास 16 पैकी 11 कारखाने हे जयंत…

राजारामबापू कारखान्याचे गाळप बंद पाडले

Rajaram bapu sugar protest

‘स्वाभिमानी’चे आंदोलन अखेर १० पर्यंत स्थगित सांगली : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला मान्य करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखान्यात काटा बंद आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गव्हाणीत अचानकपणे उड्या…

Select Language »