एफआरपीसाठी धोरण निश्चित करणार – सहकारमंत्री पाटील

साखर कारखान्यांच्या समस्यांबाबत अमित शहांना भेटणार मुंबई: सरकारला ८ हजार कोटींचा महसूल देणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांची अवस्था बिकट अहे. शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) मिळावी यासाठी साखर कारखान्यांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांवर आता…










