सरकार व कारखानदारांचे संगनमत – शेट्टी यांचा आरोप

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले, तरीही गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा आर.एस. एफ सुत्रानुसार हिशेब पूर्ण न करता फायनल बिल निश्चित करण्यात आले आहे. सरकार व कारखानदार दोघेही संगनमताने ऊस उत्पादक शेतक-यांचा बळी घेत…