सरकारी नोकऱ्यांऐवजी स्वीकारली साखर कारखान्यांची सेवा

मी साखर कारखाना बोलतोय- 2 ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण आहे, तर तो साखर कारखाना. श्री.…












