Category राजकीय

‘व्हीएसआय’ म्हणजे पांढरा हत्ती : राजू शेट्टी

RAJU SHETTI

पाडेगाव केंद्रालाही AI अनुदान देण्याची मागणी पुणे : कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पांढरा हत्ती बनला आहे. ऊस संशोधनात पाडेगावचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी अनेक उसाच्या जाती…

शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे : पवार

Sharad Pawar

पुणे : सध्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापर आणि नियोजन करण्याची गरज असल्याचे  मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी (दि. २२)  बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. ‘एआय’संदर्भात ते म्हणाले की, शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी…

‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’

Ajit Pawar

पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली…

रोहित पवारांची विरोधकांना साथ; स्वपक्षीय आ. पाटलांचा आरोप

Rohit Pawar-Narayan Patil

सोलापूर : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमच्याच पक्षाचे आ. रोहित पवार यांनी विरोधकांना साथ दिली, असा गंभीर आरोप आ. नारायणआबा पाटील यांनी केला आहे. श्री आदिनाथ कारखाना निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्याच दोन आमदारांत ‘निवडणुकीचा दुसरा’ अंक…

‘सौरऊर्जेमुळे को-जन, इथेनॉल प्रकल्प अडचणीत’

कोल्हापूर : आधुनिकीकरणामुळे सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौरऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पाहता, कष्टाने उभे केलेले सहवीज व इथेनॉल प्रकल्प आगामी दहा वर्षांत भंगार होतील की काय, अशी भीती वाटत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ…

बगॅसला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्या : शरद पवार यांची आग्रही मागणी

Cogeneration India Awards

कोजन इंडिया पुरस्कारांचे शानदार कार्यक्रमात वितरण पुणे : राष्ट्रीय जैव-ऊर्जा अभियानात साखर कारखान्यांच्या बगॅससवर आधारित सहवीजनिर्मितीस स्थान मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत व्यक्त करून, बगॅसला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नेते, खा. शरद…

मामांवर आबा पडले भारी; ‘आदिनाथ’वर निर्विवाद वर्चस्व

Adinath Sugar

सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या ‘आदिनाथ संजीवनी पॅनल’ला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्वच्या सर्व २१ जागांवर त्यांनी निर्विवाद विजय मिळवलेला आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे, प्रा. रामदास झोळ यांच्यावर पराभवाची…

‘सह्याद्री’ का अभेद्य राहिला?

Balasaheb Patil Sahyadri SSK

बाळासाहेब पाटील यांचा संयम आणि लढावू बाणा ठरला महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘सह्याद्री’ हा ‘अभेद्य’च राहिला. सत्ताधाऱ्यांच्या एकीमुळे ‘सह्याद्री’चे ‘शिलेदार’ हे बाळासाहेबच आहेत, यावर सभासदांनीच मोहोर उमटवली. विधानसभेच्या पराभवानंतर विरोधकांनी केलेल्या एकीमुळे या…

अजितदादांऐवजी आता पाटलांच्या खांद्यावर जबाबदारी

Ajit Pawar Babasaheb Patil

साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी समितीची पुनर्रचना मुंबई : साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी स्थापन केलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील जुनी समिती बदलून, सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नवी समिती नुकतीच स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी व…

यशवंत कारखाना प्रकरणी २३ एप्रिलला हायकोर्टात सुनावणी

Yashwant sugar factory

कारखाना बचाव कृती समितीकडून संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती, हायकोर्टात याचिका पुणे : यशवंत सह. साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला आव्हान देणाऱ्या कारखाना बचाव कृती समितीच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २३ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात…

Select Language »