स्मृती इराणींनी उसाचा रस पिताना राहुलच्या नावाने चिमटा का घेतला?

अमेठी – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आल्या. ग्रामस्थांसह चौपालवर त्यांनी आता जनतेकडून आलेल्या प्रस्तावाच्या आधारे खासदार निधीची कामे ठरवली जाणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांकडून प्राप्त झालेल्या लेखी प्रस्तावाची प्रशासनाकडून पडताळणी केली जाईल जेणेकरून कोणत्याही गावात आवश्यक…











