Category विदर्भ

मुबलक कोट्यानंतरही साखर दरात तेजी

Sugar Market Report

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मे महिन्यासाठी 27 लाख टन साखरेचा कोटा खुला करूनही, साखरेत तेजी आहे. साखरेचा दर 75 रुपयांनी वाढून क्विंटलला 3900 ते 3950 रुपयांवर पोहोचला आहे.मे महिन्यात साखरेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुरेसा कोटा…

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना बळीराजा कृषी पुरस्कार

Dr. Balkrishna Jamdagni

मुंबई : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य, ऊस शेतीबाबत महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे आणि प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना मराठी विज्ञान परिषदेचा ‘बळीराजा – अण्णासाहेब शिंदे’ कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी मुंबईत होत आहे. यासंदर्भात मराठी विज्ञान…

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम

sugar Jute Bags

पुणे : प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, महाराष्ट्रातील साखर उद्योगाने देशात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यंदाच्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील सहकारी व खासगी अशा एकूण २०७ साखर कारखान्यांनी १०९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी…

पुढील हंगामात ऊस क्षेत्र ३० टक्क्यांनी घटणार

khodva sugarcane

साखर उद्योगासाठी चिंतेची बातमी पुणे : यंदाचा ऊस गळीत हंगाम अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पडण्याची खात्री एव्हाना पटल्याने, साखर उद्योग क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असतानाच, चिंतेचे मळभ निर्माण करणारी बातमी आली आहे. पुढील म्हणजे २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये ऊस…

राज्य बँकेच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना फटका बसणार

sugar Jute Bags

मुंबई : आधीच यंदाचा अडचणींचा हंगाम, त्यात केंद्राचे चिंता वाढवणारे निर्णय आदींमुळे साखर उद्योग क्षेत्रासमोर संकटे उभी राहिली असतानाच, राज्य बँकेने प्रति क्विंटल साखर मूल्यांकनात रुपयांची घट केली आहे. त्यामुळे या उद्योगासमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. खुल्या बाजारात साखरेचे दर…

ऊसतोड मजुरांचा तालुका ही शिरूरची ओळख पुसून टाकणार : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

बीड : ऊसतोड मजूर अन् दुष्काळी तालुका म्हणून शिरूरची ओळख आहे; परंतु ही मला पुसायची आहे. तुम्ही मागणी कराल, त्यापेक्षा अधिक निधी शिरूरला देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते शिरूर पंचायत समिती इमारतीच्या…

वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार

vasant sugar factory

यवतमाळ – जिल्ह्यातील पोफाळी येथे स्थित वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. हा कारखाना खासदार हेमंत पाटील यांनी पंधरा वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे. अशा परिस्थितीत कारखाना चालवण्यासाठी वेगवेगळ्या पदांची…

वैद्यनाथची इथेनॉल क्षेत्रात उडी

नागपूर : आता विदर्भात इथेनॉल मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. बुटीबोरी, उमरेडसह पाच ठिकाणी इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रॅंड वैद्यनाथची इथेनॉल क्षेत्रात उडी. .. बुटीबोरी अनेक्स, उमरेड, भंडारा, देवरी आणि मूल या पाच एमआयडीसींमध्ये इथेनॉल निर्मितीचा…

मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय : गडकरी

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन…

या वर्षी प्रति हेक्टरी ३० टन साखर उत्पादन वाढले

औरंगाबाद: ऊस नोंदीचे गणित फारसे चुकलेले नाही पण दोन वर्षांच्या पावसाने हेक्टरी ८५ वरून ११५ टनापर्यंत वाढलेल्या हेक्टरी उत्पादनामुळे राज्यातून ३५ लाख टन साखर अधिकची तयारी झाली,असा दावा केला जात आहे. ऊस अतिरिक्त असतानाही उत्पादकतेमुळेही साखर वाढली असल्याचे दिसून येत…

Select Language »