Category विदर्भ

कळमनुरी तालुक्यात २० गुंठ्यातील उसाला आग

कळमनुरी : तालुक्यातील वरूड शिवारात लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा २० गुंठ्यांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वरूड येथील शेतकरी भिकू नाना आडे यांनी गट क्रमांक ८ मधील २० गुंठ्यांत रसवंती…

शिरपूर साखर कारखाना कार्यरत होणार

Shripur sugar factory

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना लवकरच पुन्हा कार्यरत होणार, यासाठी माँ रेवा शुगर्स कंपनीसोबत २० वर्षांचा करार केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांनी दिली. याबाबत सर्व सभासदांची मान्यता घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच…

पहूर-जामनेर मार्गावर साखरेचा ट्रक उलटला

जामनेर : पहूर ते जामनेर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोनाळा फाट्याजवळील वळणावर साखरेची वाहतूक करणारा (एमपी- ०९, एचजे ०४४६) या क्रमांकाचा ट्रक उलटल्याची घटना रविवारी दुपाच्या सुमारास घडली. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे कळते. यामुळे सोनाळा फाट्याजवळ वाहतूक ठप्प झाली…

ऊसतोड कामगारांची बोलेरो उलटली; १५ जखमी

जळगाव : अहिल्यानगर येथून सेंधवा येथे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप ही चारचाकी गाडी सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खडकी शिवारातील एमआयडीसी भागात उलटली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थ्‍ाळी…

एफआरपी : यंदा १०५ कारखाने -शंभर नंबरी-

FRP of sugarcane

पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपला, तरी एफआरपी बिलांची प्रकरणे मात्र संपलेली नाहीत. १४ साखर कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. त्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. दुसरीकडे १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करून आपला…

FRP थकविणाऱ्या एकूण 20 साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ ची कारवाई

Sugarcane FRP

पुणे – गत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय एफरपई चे पैसे थकविणाऱ्या पाच साखर कारखान्यांवर साखर आयुक्त सिद्धराम सालिमाठ यांनी आरआरसी अन्वये कारवाई केली आहे. यापूर्वी 15 कारखान्यावर अशी कारवाई झाली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तीन व बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील…

दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते. या…

ऊस उत्पादकांना दिलासा! आता मिळणार एकरकमी ‘एफआरपी’

sugarcane FRP

मुंबई: एकरकमी  ‘एफआरपी’ मिळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली, त्यात हा निकाल देण्यात आला. एकरकमी ‘एफआरपी’चा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर निकाल देत…

ऊस तोडणी यंत्रांसाठी सुधारित प्रस्तावाची गडकरींची सूचना

Nitin Gadkari

पुणे : राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. केंद्र सरकारच्या हिश्शाची १४१ लाभार्थ्यांना देय असलेली रक्कम वितरित करण्याबाबत राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती…

भारत बनतोय ‘बायो एनर्जी हब’ : नीरज शिरगावकर

Dubai Sugar Conference

नवी दिल्ली : दुबई साखर परिषद २०२५ मध्ये, ISMA चे उपाध्यक्ष नीरज शिरगावकर आणि ISMA चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी साखर क्षेत्रातील भारताच्या आशादायक भविष्यावर प्रकाश टाकला. श्री. नीरज शिरगावकर यांनी यावर भर दिला की भारत आता गेल्या काही वर्षांत…

Select Language »