Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

आता आठवडाभरात शेतकऱ्यांना उसाची बिले : योगी

YOGI ADITYANATH

बागपत : मागील सरकारांच्या काळात शेतकऱ्यांना देय असलेले उसाचे पेमेंट 5 ते 10 वर्षांपर्यंत लांबणीवर टाकले जात होते, मात्र आज त्यांना एका आठवड्याच्या आत पैसे दिले जात आहेत, असा जोरदार हल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर चढवला.…

अनेक अडचणींवर मात करत यंदाचा गळीत हंगाम समाधानकारक

Sugarcane Crushing

महाराष्ट्रात 169 साखर कारखान्यांचे गाळप आटोपले पुणे : केंद्र सरकारचा इथेनॉलबाबतचा उशिराचा निर्णय, साखरेचे निरूत्साही करणारे दर, कमी पाऊस, कमी ऊस क्षेत्र, राज्य बँकेने घटवलेली पत… अशा प्रतिकूल परिस्थितीतही यंदा ऊस गळीत हंगाम समाधानकारक राहिला आहे. त्याबद्दल ‘शुगरटुडे’चा महाराष्ट्रातील साखर…

सहवीजनिर्मितीचा टक्का कसा वाढवता येईल?

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

महाराष्ट्रात गत हंगामापेक्षा अधिक साखर उत्पादन

sugar production increase

पुणे : महाराष्ट्रात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, साखरेचे उत्पादन १०७ लाख टनांवर पोहोचले आहे. ते गेल्या हंगामापेक्षा जास्त आहे. यंदाच्या गळीत हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश…

‘उसाची बिले वेळेवर मिळण्यामागे सातत्यापूर्ण धोरणांची हमी’

sugarcane farm

केंद्रीय अधिकाऱ्याचा दावा नवी दिल्ली : साखर क्षेत्रासाठी सरकारच्या धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किरकोळ किमतींमध्ये स्थिरता येऊन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळण्याची हमी मिळाली आहे, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. तसेच इथेनॉल उत्पादन क्षमता…

प्रतिकूल स्थितीतही एफआरपी देण्याबाबत कारखाने दक्ष

sugarcane FRP

पुणे : साखर निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखरेचे घसरलेले दर अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रातील साखर कारखाने एफआरपी बिले देण्याबाबत दक्ष असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी बिले वेळेत मिळण्यासाठी साखर कारखाने प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. आकडेवारी पाहता…

भारतातून बांगलादेशात साखर तस्करी होते कशी?

Meghalaya Sugar Smuggling

भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर साखर तस्करी होत आहे. त्यासाठी मेघालय राज्याचा सुरक्षित मार्ग वापरला जातो आहे. तस्कर ₹40-50 प्रति किलो दराने साखर मिळवतात आणि बांगलादेशमध्ये ₹135-140 प्रति किलो दराने विकतात. ही तस्करी होते कशी, त्याचे काय परिणाम होत आहेत इ.…

साखर उत्पादन गाठणार गेल्या हंगामाची पातळी

Sugar JUTE BAG

पुणे : राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात कालपर्यंत ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मार्चअखेर हंगाम संपून १०५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. २२-२३ च्या हंगामातही १०५ लाख टन…

E 100 : शंभर टक्के इथेनॉल इंधनाचे १८३ पंप सुरू

Ethanol100 launched

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘‘इथेनॉल 100″ हे पर्यायी ऑटोमोटिव्ह इंधन लाँच केले आहे. भारताच्या वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता असलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मानले जात आहे.महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये ‘E100’…

9.5 लाख टन जादा साखर उत्पादन होणार – ISMA चा सुधारित अंदाज

Sugar Market Report

नवी दिल्ली – इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने साखर उत्पादनाचा आपला नवा अंदाज जाहीर केला आहे. संस्थेच्या मते २०२३-२४ वर्षांमध्ये देशात साखर उत्पादन साडेनऊ लाख टनांनी वाढून ३४० लाख टन होईल. या संस्थेने जानेवारी २०२४ मध्ये पहिला अंदाज वर्तवताना…

Select Language »