भारतातून बांगलादेशात साखर तस्करी होते कशी?

भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर साखर तस्करी होत आहे. त्यासाठी मेघालय राज्याचा सुरक्षित मार्ग वापरला जातो आहे. तस्कर ₹40-50 प्रति किलो दराने साखर मिळवतात आणि बांगलादेशमध्ये ₹135-140 प्रति किलो दराने विकतात. ही तस्करी होते कशी, त्याचे काय परिणाम होत आहेत इ.…